Share

Rajni Patil : असंवैधानिक पद्धतीने घटनेची पायमल्ली केली जात आहे – रजनी पाटील

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : असंवैधानिक पद्धतीने घटनेची पायमल्ली केली जात आहे. ED, CBI, न्यायव्यवस्था या सर्वांना आपल्या ताबेदार बनावयाचं आणि याच्या माध्यमातून सर्वांना धाक आणि दडपशाही करून गुलाम बनावयाचं ही जी मानसिकता तयार झाली माणसांना गुलाम बनवायची यांच्या विरोधात आम्ही लढत आहोत.

सोनिया गांधी यांनी या देशातील सर्वोच्च असलेलं प्रधानमंत्री पद त्याग केलेलं आहे. आम्ही या संदर्भात संसदेत ही आंदोलन केलं, असं वक्तव्य काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!