Mumbai

Sharad Koli | “उद्धव ठाकरे यांना ठणकावून सांगणाऱ्यांना ठेचून काढू”, शरद कोळींचा तानाजी सावंतांना इशारा

मुंबई : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना, ठणकावून सांगतो गद्दारी तुम्ही केली, दिल्लीला गेले असते तर सत्ता टिकली असती, अशा ...

Devendra Fadanvis | “… तर अडीच लाख तरुण उद्योजक झाले असते”, देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा

मुंबई : वेदांता फॉक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार यांच्यावर जोरदार टीका केली. या ...

Pankaja Munde | “पंकजा मुंडेंना मंत्रीमंडळात घ्यावं…”, बहिणीसाठी बहिणीची धाव

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड करून राज्यात सत्ता प्राप्त केली. त्यानंतर शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं. या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार ...

Ambadas Danve | “कोरोना काळात तुम्ही रात्री काय कारायचा…” अंबादास दानवेंचं संदीपान भुमरेंना प्रत्युत्तर

मुंबई : औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर अनेक आरोप ...

Ashish Shelar | “उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत?, पाकिस्तान झिंदाबादचा निषेध ही करत नाहीत”

मुंबई : शुक्रवारी पुण्यामध्ये ‘पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया’ या संघटनेवरील छापेमारीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशा धक्कादायक घोषणा ...

Sandipan Bhumare | “वर्षा बंगला सोडताना उद्धव ठाकरेंनी एखाद्या नवरी सारखं…”, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा संदीपान भुमरेंच्या निशाण्यावर

मुंबई : अमरावती येथे एक सभेला औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी संबोधित केलं. या सभेमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ...

Deepak Kesarkar | “तुम्ही लोकांना खोटं सांगत फिरता, त्याामुळे…”; केसरकरांचा ठाकरेंवर हल्ला

मुंबई : सध्या राज्यामधील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. एकनाथ शिंदेंनी राज्यात सरकार स्थापन केल्यापासू शिवसेना पक्ष पूर्णपणे कोलमडून गेला आहे. पुन्हा पक्षाची उभारणी ...

Deepak Kesarkar | “तुम्ही लोकांना खोटं सांगत फिरता, त्याामुळे…”; केसरकरांचा ठाकरेंवर हल्ला

मुंबई : सध्या राज्यामधील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. एकनाथ शिंदेंनी राज्यात सरकार स्थापन केल्यापासू शिवसेना पक्ष पूर्णपणे कोलमडून गेला आहे. पुन्हा पक्षाची उभारणी ...

Deepak Kesarkar | “तुम्ही लोकांना खोटं सांगत फिरता, त्याामुळे…”; केसरकरांचा ठाकरेंवर हल्ला

मुंबई : सध्या राज्यामधील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. एकनाथ शिंदेंनी राज्यात सरकार स्थापन केल्यापासू शिवसेना पक्ष पूर्णपणे कोलमडून गेला आहे. पुन्हा पक्षाची उभारणी ...

एकनाथ शिंदे आणि मुकेश अंबानी यांची रात्री उशिरा बंद दाराआड भेट, राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांची रात्री उशिरा वर्षावर भेट झाली असल्याची माहिती आहे. ही भेटीत जवळपास दीड तास चर्चा ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!