Kolhapur
अशोक चव्हाणांवर कोर्टाच्या अवमानाप्रकरणी कारवाई झाली पाहिजे
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या बाबतीत या सरकारमधील कोणाचाच अभ्यास नाही. मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री यांना या प्रकरणाचे गांभीर्य नाही. या नेत्यांना मराठा समाजातील गरीब वर्ग ...
महाविकास आघाडी सरकारला मराठा आरक्षणाचं गांभीर्य नाही : चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकार गंभीर नाही, असा पुनरुच्चार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सोबतच मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री ...
सायंकाळपर्यंत सरकार मधील आणखी एक मंत्री घरी जाईल :चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांच्या चौकशीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती लागलेल्या माहितीनंतर अनेक खळबळजनक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. ...
आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंनी छत्रपती उदयनराजेंना रस्त्यातच केला मुजरा!
सातारा : भाजपचे राज्यसभेचे खा. छत्रपती उदयनराजे भोसले हे त्यांच्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वासाठी लोकप्रिय आहेत. त्यांच्या वागण्या-बोलण्यांची एक वेगळीच लकब आहे. आणि ती लोकांनाही आवडते ...
कर्नाटक पोलिसांची गुंडगिरी, मराठीत स्टेटस ठेवल्याने युवकांना अमानुष मारहाण
बेळगाव : बेळगाव सीमाभागात कर्नाटक सरकार आणि स्थानिक पोलिसांची गुंडगिरी सुरू असल्याचे दिसत आहे. सीमावादावरून कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने एकमेकांवर कुरघोडी करत असतानाचा तिथल्या ...
‘बेळगाव प्रश्नी काही लोकांचा अनावश्यक हस्तक्षेप’, कुमारस्वामींनी शिवसेनेला डिवचले
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा वाढणार अशी लक्षणे आहेत. कारण दोन दिवसांपूर्वी बेळगाव येथे कन्नड रक्षण वेदिके संघटनेने शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या ...
‘गो कोरोना गो’ नंतर आता रामदास आठवलेंचा नवा नारा !
सांगली : राज्यात सद्या कोरोनाचा हाहाकार पुन्हा एकदा वाढत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यातच महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. गेल्या काही महिन्यांत ...
डीसीसी निवडणूक! मंत्री भुमरे यांना सोलाटे यांचे आव्हान
औरंगाबाद : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता मंत्री भुमरे यांच्या विरोधात मा.आ. वाघचौरे यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु त्यांचा अर्ज बाद झाल्यामुळे त्यांनी योगेश ...
२ मंत्र्यांच्या भांडणात सर्वसामान्यांचा जीव जातोय; वीजबिल वसुलीवरून राजू शेट्टी भडकले
कोल्हापूर : सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात १९ मार्च रोजी राज्यभर सर्वपक्षीय आंदोलन करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. ...
महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला; कोल्हापुरात महाराष्ट्र शासनाच्या बसवर दगडफेक
कोल्हापूर : पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक या दोन राज्यांमध्ये वाद चिघळला आहे. याचं कारण म्हणजे कानड्यांनी शुक्रवारी बेळगावात शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर हल्ला ...