Kolhapur
‘गोकुळ’मध्ये महाडिक गटाचा राष्ट्रवादीला धक्का; एकमेव संचालकाचा सत्ताधारी गटात प्रवेश
कोल्हापूर : आमदार पी. एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघ सक्षम आणि उत्तमरित्या कार्यरत आहे. गोकुळमध्ये राजकारण आणणे बरोबर नाही, ...
पीयूष गोयल यांना महाराष्ट्रात ५ लोकं तरी ओळखतात का? ; मुश्रीफांचा टोला
कोल्हापूर : महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली असून वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत असल्याचेही समोर येत आहे. दरम्यान, या ...
‘महाराष्ट्राला भीक लागलेली नाही, सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत’
कोल्हापूर : महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यावरुन राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड्स, इतर औषधे उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना ...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; देशात सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
नवी दिल्ली- यंदा सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज केंद्रीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या संदर्भातील परिपत्रक हवामान विभागाकडून जाहीर ...
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचाही महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठींबा; भाजप-काँग्रेसच्या अडचणीत वाढ !
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. येत्या १७ एप्रिलला या मतदारसंघासाठी ...
शिवसेनेच्या ढाण्या वाघाची कानडी भूमीत डरकाळी; संजय राऊतांचा भव्य ‘रोड शो’
बेळगाव : मराठी भाषिकांच्या हक्कासाठी व बेळगाव-निपाणी भागाचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी स्थानिक नागरिक गेली अनेक दशके महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत लढा देत आहेत. बेळगाव लोकसभा ...
सभा होणारच! गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही…संजय राऊत कर्नाटक प्रशासनाला भिडले
बेळगाव : मराठी भाषिकांच्या हक्कासाठी व बेळगाव-निपाणी भागाचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी स्थानिक नागरिक गेली अनेक दशके महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत लढा देत आहेत. बेळगाव लोकसभा ...
उद्धव ठाकरेंच्या आदेशाने संजय राऊत ‘या’ उमेदवाराच्या प्रचारासाठी थेट कर्नाटकात दाखल !
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा गेल्या अनेक दशकांपासून सुरु आहे. कर्नाटक हद्दीतील अनेक गावांची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा आहे. मराठी भाषिकांची संख्या अधिक असलेल्या ...
‘मुख्यमंत्र्यांची आता फक्त कोरोनाशी चर्चा बाकी आहे, त्यानंतर ते लॉकडाऊनचा निर्णय घोषित करतील’
कोल्हापूर : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह ...
‘राज्यात १२ ते १३ दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता; मात्र परप्रांतीयांनी गावी जाऊ नये, सरकार काळजी घेईल’
कोल्हापूर : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह ...