Health
‘केंद्र सरकारच्या पहिल्या ‘कोरोना पॅकेज’चं स्वागत; संकटाचं वळण लक्षात घेऊन वेळोवेळी नवे ‘पॅकेज’ हवे’
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 लाख 70 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केल्याच्या निर्णयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केलं आहे. महाराष्ट्र ...
‘केंद्र सरकारच्या पहिल्या ‘कोरोना पॅकेज’चं स्वागत; संकटाचं वळण लक्षात घेऊन वेळोवेळी नवे ‘पॅकेज’ हवे’
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 लाख 70 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केल्याच्या निर्णयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केलं आहे. महाराष्ट्र ...
‘गाड्यांमध्ये पेट्रोल भरून गावभर हिंडायचं असे उद्योग होताय, त्यामुळे तुमच्यासारख्यांना त्रास’
टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या फेसबुक लाईव द्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी पवारांनी जनतेला शासनाच्या आदेशांचे पालन ...
आ. सुभाष देशमुखांच्या प्रयत्नाला यश शेतकर्यांच्या द्राक्ष गाड्या कोणीही अडवणार नाही
सोलापूर : सध्या द्राक्षाचा सिझन सुरू आहे. अनेक शेतकर्यांनी द्राक्षांची काढणी केली आहे. तो माल जागेवर पडून राहिल्यास खराब होण्याचा धोका ओळखून माजी सहकारमंत्री ...
‘ते’ दिवस पुन्हा येणार,रामायण महाभारत पुन्हा सुरू होणार
अखिलेश कुलकर्णी : रामायण या दूरदर्शन वरच्या मालिकेने सर्वच जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. कित्येकांच्या तर बालपणीच्या सुवर्णक्षणांपैकी एक असे स्थान निर्माण केले होते. ...
राज्यसरकारचा मोठा निर्णय, राज्यतील पहिले कोरोना रुग्णालय पुण्यात उभारणार
पुणे : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यसरकार वेळोवेळी महत्त्वाचे निर्णय घेत आहे. पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर सध्या उपचार ...
जाणून घ्या कोरोनाचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर काय होतोय परिणाम
उस्मानाबाद : शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना विषाणूची लोकांना धास्ती वाटू लागली आहे. याचा परिणाम सार्वजनिक कार्यक्रमांवर होत असून जोतीबाचीवाडी येथील अनेक वर्षापासून पाडव्याच्या ...
परप्रांतीय कामगारांवर कामाअभावी उपासमारीचे संकट ?
तुळजापूर : कोरोना पार्श्वभूमीवर शाषणाने ऐक वीस दिवस लॉकडाऊन जाहीर केल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर येथे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या दोनशे परप्रांतीय कामगारांना उपासमारीस सामोरे जावे ...
परप्रांतीय कामगारांवर कामाअभावी उपासमारीचे संकट ?
तुळजापूर : कोरोना पार्श्वभूमीवर शाषणाने ऐक वीस दिवस लॉकडाऊन जाहीर केल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर येथे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या दोनशे परप्रांतीय कामगारांना उपासमारीस सामोरे जावे ...
गारपीटग्रस्त यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री महसूलमंत्री आणि कृषीमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार – लोणीकर
परतूर : परतूर आणि मंठा तालुक्यातील अनेक गावांमध्ये काल रात्री गारपीट झाली असून अनेक शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास या गारपिटीमुळे हिरावून घेतला गेला आहे ...