Health

‘डॉक्टर्समुळे कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलता आलं’; मुख्यमंत्र्यांच डॉक्टर दिनी खास पत्र

मुंबई : राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या (1 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या आहेत. येणाऱ्या काळातही तुमची सेवा, तुमचे समर्पण, तुमचे ...

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपुर्वी शुभमन गील जायबंदी, पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावरील डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना गमावल्यानंतर भारतीय संघ 20 दिवसाच्या सुटीवर आहे. ही सुटी संपल्यानंतर भारतीय संघ हा इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी ...

लसीकरण केंद्रावर जाणून परिस्थितीचा आढावा घेण्यास मोदी आपल्या सहकाऱ्यांना का सांगत आहेत ?

नवी दिल्ली – काल पंतप्रधान मोदींनी करोना प्रादुर्भावाच्या कालावधीमध्ये आरोग्य मंत्रालय, नागरिक हवाई उड्डाण मंत्रालय, रस्ते आणि परिवहन मंत्रालयाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांनी ...

वारीनंतर कोरोना नामशेष होईल असा दावा करणाऱ्या भिडेंनी यापूर्वीही उधळली आहेत मुक्ताफळे

सांगली –सध्या देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे आषाढी वारीदेखील कोरोना सावटात पार पडणार आहे. पायी वारी सोहळ्यासाठी वारकरी आग्रही आहेत. परंतु ...

‘पंढरीची वारी झाल्यावर देशातील नव्हे जगातील कोरोना नामशेष होईल’

सांगली : पायी वारी सोहळ्याला परवानगी द्यावी अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं ...

केवळ ३०० लसींचा साठा असतांनाही औरंगाबादेत लसीकरणासाठी नागरिकांची रेटारेटी!

औरंगाबाद : गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद शहरात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. बुधवारी मनपाकडे केवळ ...

पुणेकरांच्या चिंतेत वाढ; आज नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ !

पुणे : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मार्च महिन्यापासून झपाट्याने वाढत होती. परंतु, हळूहळू ही रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला ...

टिसी देण्यास, ऑनलाईन शिक्षणास शाळांचा नकार, तक्रात निवारण समितीसमोर पालकांनी मांडल्या व्यथा!

औरंगाबाद : पालक, शाळा यांच्या तक्रारी वाढत असल्याने त्यावर निवारण करण्यासाठी मंगळवारी (दि.२९) विभागीय शिक्षण मंडळात तक्रात निवारण समितीच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी ...

खासदार इम्तियाज जलील यांच्या युक्तिवादाने घाटी प्रशासनाचे धाबे दणाणले!

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात दाखल केलेल्या याचिकेदरम्यान झालेल्या सुनावणीवेळी घाटी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राज्यातील ...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका, मनपा करणार बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती!

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेत मंगळवारी बाल रोग तज्ञांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ८ जागांसाठी बारा जणांचे अर्ज प्राप्त झाले होते. उमेदवारांची नियुक्ती ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!