Crime

परमबीर सिंगला देशाबाहेर फरार करण्यात केंद्र सरकारचा हात; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून गेल्याची शंका राष्ट्रीय तपास यंत्रणा तसेच राज्य सरकारने व्यक्त केली आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार ...

उत्तरपत्रिका बदली प्रकरणात बीडचे राष्ट्रवादीचे आ.संदीप क्षीरसागर निर्दोष

औरंगाबाद : अभियांत्रिकीच्या परीक्षेनंतर उत्तरपत्रिका बदलल्याचा आरोप असलेले बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात सप्टेंबर २००१ मध्ये छावणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला ...

‘मोदी सरकारनेच परमबीरांना देशाबाहेर फरार होण्यास मदत केली’, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून गेल्याची शंका राष्ट्रीय तपास यंत्रणा तसेच राज्य सरकारने व्यक्त केली आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार ...

विनापरवानगी रॅली काढल्याने नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल

अकोला : ‘भारत बंद’च्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत कायद्याचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह १५० जणांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा ...

MSEB कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावण्याच्या वक्त्याव्यावर तुपकर ठाम 

बुलढाणा – वीज वितरण कंपनीचा कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी वीज कनेक्शन खंडित करण्यासाठी आल्यास त्याला सुरुवातीला समजून सांगा आणि ऐकत नसेल तर त्याचे कपडे ...

गजा मारणेचा जामीन फेटाळला; जेलमधून सुटल्यानंतर राडा केल्याप्रकरणी दिलासा नाहीच

 पुणे – तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर कारच्या ताफ्यातून मिरवणूक काढल्या प्रकरणी गुन्ह्यात कुख्यात गुंड गजानन मारणे याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सत्र ...

‘आरोपी मेहबूब शेखला अटक न करता औरंगाबाद पोलीस कसा तपास करणारेत?’

औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना न्यायालयाने नुकताच दणका दिला आहे. बलात्कार प्रकरणातील बी समरी रिपोर्ट औरंगाबादच्या जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द ...

‘आ.रवी राणांविरोधातील तक्रारीचे काय झाले?’, हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

नागपूर : बडनेरा मतदारसंघाचे (जि. अमरावती) अपक्ष आमदार रवी राणा यांच्या विरोधात दाखल याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शेवटची संधी ...

महिलांवरील अत्याचाराच्या घटना ही चिंतेची बाब – निलम गोऱ्हे

पुणे  : राज्य शासन महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असून महिलांवरील अत्याचाराच्या घटना ही चिंतेची बाब आहे. महिलांवरील अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांवर वाचक ठेवणे आवश्यक ...

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या; गृह खात्याच्या उपसचिवांना ईडीचे समन्स

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख व तत्कालिन एपीआय सचिन वाझे यांच्या संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीने गृहखात्याचे उपसचिव कैलास गायकवाड यांना समन्स बजावले ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!