Crime
‘देशमुख व परमबीरपैकी एकाला ‘वर्षा’वर तर दुसऱ्याला ‘मातोश्री’वर लपवलेय!’, सोमय्यांचा गंभीर आरोप
मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर न झाल्याबद्दल न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने ...
‘भ्रष्टाचार प्रकरणी राज्यातील ११ नव्हे तर २० मंत्री रडारवर’, किरीट सोमय्यांचा इशारा
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या काही मंत्र्यांवर विविध प्रकरणांवरून ईडी, सीबीआयची कारवाई सुरू आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या इशाऱ्यानूसारच राजकीय हेतूने ही ...
‘तो माझा आवाज नाही, व्हायरल ऑडिओ क्लिपची चौकशी करा’, प्रसाद कर्वेंची मागणी
रत्नागिरी : शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे काम केले. परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल ...
‘ड्रग्स पुरवठ्यात कितीही बड्या धेंडांची मुले असो, कारवाई झालीच पाहिजे’ भाजपची मागणी
मुंबई : अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री मुंबईच्या समुद्रात सुरु असणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. ...
‘ड्रग्स पुरवठ्यात कितीही बड्या धेंडांची मुले असो, कारवाई झालीच पाहिजे’ भाजपची मागणी
मुंबई : अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री मुंबईच्या समुद्रात सुरु असणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. ...
‘मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो…’, कथित ऑडिओ क्लिपवर रामदास कदमांचा खुलासा
मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टबाबतच्या माहितीच्या निमित्ताने एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. अनिल परब यांच्या सीआरझेड झोनमधील रिसॉर्टची ...
परमबीर सिंग यांच्या विरोधात ठाणे पोलिसांकडून लूक आऊट नोटीस जारी
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे देश सोडून गेल्याच्या बातम्यांना ऊत आला आहे. असं असताना आता त्यांच्या विरोधात ठाणे पोलिसांनी लूकआऊट ...
शहरी माओवाद आणि इस्लामिक दहशतवादाचे देशासमोर मोठे आव्हान – अविनाश धर्माधिकारी
पुणे – चीन आणि पाकिस्तान सह देशांतर्गत नक्सलवाद आणि इस्लामिक दहशतवादाचे मोठे आव्हान देशासमोर आहे. असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी ‘शहरी ...
मिरज दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता, सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
सांगली – मिरज शहरात २००९ मध्ये झालेल्या दंगलीनंतर राजकीय नेत्यांसह ११० जणांवर गुन्हे दाखल झाले होते. हे गुन्हे मागे घेण्याच्या राज्य सरकारच्या विनंतीवर जिल्हा ...