Crime
‘चौकशीसाठी कोर्ट आर्यनला जामीन देत नसेल तर तडफडण्याचे कारण काय?’ चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला टोला
पुणे : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनला एका क्रूजवर झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणी अंमलीपदार्थ विरोधी विभागाच्या पथकानं (एनसीबी) तीन ऑक्टोबरला अटक केली होती. ...
‘आर्यनला अद्दल घडलीये, त्याला आम्ही ड्रग्ज मुक्त करू’, रामदास आठवलेंचे शाहरूख खानला आवाहन
मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला २ ऑक्टोबर रोजी गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर आयोजित करण्यात आलेल्या ड्रग्ज पार्टीतून नार्कोटिक्स कंट्रोल ...
खळबळ! एमआयएम जिल्हाध्यक्षांविरोधात पक्षाच्याच महिलांची पोलिसांत तक्रार
नंदूरबार : राजकारणात काम करणाऱ्या सर्व महिला चारित्र्यहिन असतात, असे वक्तव्य एमआयएमचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष जिशान पठाण यांनी केले आहे. यासंदर्भात पक्षाच्या शहादा शहर महिला ...
‘मी भाजपचा खासदार असल्याने माझ्यामागे कधीही ईडी लागणार नाही’, संजयकाका पाटील यांचा खळबळजनक दावा
सांगली : भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे सक्तवसुली संचलनालय अर्थातच ईडीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जोरदार चर्चेत आले. ही चर्चा थांबत न थांबते तोवर सांगलीतील भाजप ...
तुळजाभवानी मंदिराची बोगस वेबसाईट बनवून भाविकांना गंडा
उस्मानाबाद : नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून तुळजाभवानी देवीचे दर्शन सुरू झाले. त्यासाठी सशुल्क विशेष दर्शनाची सुविधाही होती. मात्र, काही बदमाशांनी मंदिराची बोगस वेबसाइट तयार करून ...
पाकिस्तानातून येणारा ड्रग्ज राज्यात पोहोचविण्याचे काम नवाब मलिकांकडून सुरू; नितेश राणेंचा गंभीर आरोप
सिंधुदुर्ग: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे एनसीबीच्या कारवाईवरून गंभीर आरोप करत आहेत. याच दरम्यान आता भाजप नेते नितेश राणे यांनी ...
औरंगाबादेतील बहुचर्चित ‘प्रा. राजन शिंदे खून प्रकरण’ सीआयडीमार्फत चौकशीची मागणी
औरंगाबाद : बहुचर्चित राजन शिंदे खून प्रकरणाचा निकाल लागला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलास अटक देखील केली आहे. मात्र अजूनही या खुनामागे अनेक प्रश्न ...
औरंगाबादेतील बहुचर्चित ‘प्रा. राजन शिंदे खून प्रकरण’ सीआयडीमार्फत चौकशीची मागणी
औरंगाबाद : बहुचर्चित राजन शिंदे खून प्रकरणाचा निकाल लागला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलास अटक देखील केली आहे. मात्र अजूनही या खुनामागे अनेक प्रश्न ...
औरंगाबादेत रेल्वे संपत्तीची चोरी करणारी टोळी अखेर गजाआड; आरपीएफची कारवाई!
औरंगाबाद : गेल्या तीन महिन्यांपूर्वी औरंगाबाद रेल्वे स्थानकावर असलेले ट्रान्स्फाॅर्मरमधील १७३ किलो कॉपर चोरट्यांनी पळविले होते. शहरातील अनेक भागांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र ...
पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांची गय करू नका; वळसे पाटील यांचे स्पष्ट निर्देश
नागपूर : एकदा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांचे काम संपणार नाही. यापुढे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे प्रमाण हे गुन्हा सिद्धतेवरून ठरेल. त्यामुळे दोष सिध्दीचे प्रमाण वाढेल अशा ...