Agriculture

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन – राजू शेट्टी

मुंबई : जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात रेकॉर्डब्रेक अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांसह अनेक कुटुंबाच्या संसाराचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना २०१९ ...

सावधान : 6 ते 9 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

पुणे – राज्यात पावसाने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. गेले दोन ते तीन दिवस राज्याच्या विविध भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा हाच मूड पुढच्या ...

सावधान : 6 ते 9 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

पुणे – राज्यात पावसाने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. गेले दोन ते तीन दिवस राज्याच्या विविध भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा हाच मूड पुढच्या ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांची मागणी

औरंगाबाद : जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात तसेच इतर ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ...

बिंदूसरासह माजलगाव धरण शंभर टक्के भरले, ११ दरवाजे उघडले

बीड : बीड जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली. रविवारी दिवसभरात पाण्याचा ओघ वाढत राहिल्याने रात्रीच धरण ...

खेड : तरसाचा दोघांवर हल्ला, तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वृद्धाचा जीव वाचला

खेड – पुण्यात तरसाच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झालेत. खेड तालुक्यातील खरपुडी गावात घडलेली हा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय. एक तरुण वेळीच मदतीला ...

‘गूंज रही है सत्य की पुकार, तुम्हें सुनना होगा अन्यायी सरकार’ ; राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जारी केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. आज उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये संयुक्त किसान ...

जीव धोक्यात घालायचा असेल तर पहिला नंबर माझा असेल; राजू शेट्टींचा एल्गार

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन केले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना 2019 च्या निकषावरुन मदत देण्यात यावी, अशी मागणी ...

शेतकरी आंदोलक आक्रमक ; राकेश टिकैत यांनी केली २७ सप्टेंबरला भारत बंदची घोषणा

मुजफ्फरनगर : केंद्र सरकारने जारी केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. आज उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये संयुक्त किसान मोर्चा ...

शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार ; किसान महापंचायतीला मुजफ्फरनगरमध्ये झाली सुरुवात

मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये संयुक्त किसान मोर्चा संघटनेच्या वतीने आज किसान महापंचायत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातील सर्वात मोठ्या GIC मैदानात ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!