Agriculture
‘चालू वर्षासाठी 60 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाचे नियोजन; बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध’
पुणे : शेतक-यांच्या अर्थकारणामध्ये रब्बी पिकांचे महत्त्व आहे. त्याअनुषंगाने चालू वर्षासाठी 60 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी लागणारी बियाणे ...
‘सहकारामधील स्वाहाकार संपण्याच्या भीतीपोटीच आर.बी.आय.च्या नियंत्रणाला पवारांचा विरोध’
मुंबई – बँकांमधील ठेवी सुरक्षित राहाव्यात यासाठीच रिझर्व्ह बँकेने सहकारी बँका व नागरी बँकांवर नियंत्रणे आणल्याची ग्वाही अर्थमंत्र्यांनी लोकसभेत दिली असतानाही, सहकारातील स्वाहाकार संपण्याच्या ...
दरड कोसळल्याने रस्ता बंद; उपचारासाठी पत्नीला खांद्यावर घेऊन पतीची पायपीट, अखेर तिने खांद्यावरच सोडले प्राण
नंदुरबार – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूर येत आहे तर काही ठिकाणी ...
दरड कोसळल्याने रस्ता बंद; उपचारासाठी पत्नीला खांद्यावर घेऊन पतीची पायपीट, अखेर तिने खांद्यावरच सोडले प्राण
नंदुरबार – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूर येत आहे तर काही ठिकाणी ...
औरंगाबाद शहरात ‘ढगफुटी’, शहर आणि जिल्ह्याला पावसाने ‘धो-धो झोडपले’
औरंगाबाद : शहर आणि जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली होती. मात्र, संध्याकाळ नंतर झालेल्या पावसाने शहराला झोडपून काढले. संध्याकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास पावसाने रौद्र ...
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट एकरी ५०,०००/- मदत द्या, आ. राजेश पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नांदेड : मागील वर्षीच्या नुकसानीची भरपाई विमा कंपनी कडून मिळालेली नाही. विमा कंपनीकडून दिवसा ढवळ्या फसवणुक झाली आहे. तरी सरकार कडून काही तरी मदत ...
‘२५% आगाऊ पीकविमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करा’
लातूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २५% आगाऊ पीकविमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करून विमा देण्यास बाध्य करावे. तसेच वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या ऊसाचे ...
आनंदवार्ता…! रेणा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला, शेतकऱ्यांची चिंता मिटली
लातूर : सतत दुष्काळी प्रदेश म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जवळपास सर्वच धरणे भरली आहेत. यात लातूर जिल्ह्यातील ...
तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत हीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका आहे – मलिक
मुंबई – केंद्रसरकारला वाटत असेल शेतकरी थकणार आहे तर ही त्यांची भूल आहे… शेतकरी कधीही थकणार नाही… त्यामुळे वेळ गेलेला नाही. चर्चा करा… कायदे ...
तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत हीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका आहे – मलिक
मुंबई – केंद्रसरकारला वाटत असेल शेतकरी थकणार आहे तर ही त्यांची भूल आहे… शेतकरी कधीही थकणार नाही… त्यामुळे वेळ गेलेला नाही. चर्चा करा… कायदे ...