Agriculture
नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध, राज्यमंत्री सत्तार यांची ग्वाही
औरंगाबाद : मराठवाड्यातील जवळपास सर्वच ठिकाणी गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ ...
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अर्ज ऑफलाईन गावातच स्विकारा, पालकमंत्र्यांच्या सूचना
लातूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे सुरूवातीला कमी झालेल्या पावसामुळे व गेल्या आठवड्यात जास्तीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे ...
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अर्ज ऑफलाईन गावातच स्विकारा, पालकमंत्र्यांच्या सूचना
लातूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे सुरूवातीला कमी झालेल्या पावसामुळे व गेल्या आठवड्यात जास्तीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे ...
शेतकऱ्यांना दिलासा तर मांजरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
उस्मानाबाद : जिल्ह्यातून वाहणाऱ्या तेरणा आणि मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील निम्न तेरणा धरण तसेच बीड जिल्ह्यातील ...
कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करणार – जयंत पाटील
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. आजरा तालुक्यातील ...
चिंता! पावसाळा उरला महिनाभर, उजनी धरण फक्त ६२ टक्के भरलेले
सोलापूर : उजनी धरण जुलै महिन्यातच मृतसाठ्यातून बाहेर आले तरी दमदार पाऊस न झाल्याने धरणातील पाणीसाठा दोन टक्क्याने कमी झाला आहे. जुलैअखेरीस उजनी धरणात ...
पुरामुळे पेरणी न करु शकलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा बिहार सरकारचा निर्णय
पटना – पुरामुळे लागवड करू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांनाही राज्य सरकारकडून अर्थसाहाय्य दिलं जाईल असं बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितलं आहे. पीक नुकसानाच्या इतर ...
‘अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्धवस्त, ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदतीची गरज’
मुंबई – वर्तमान परिस्थितीत मागच्या पाच दिवसापासुन संपुर्ण मराठवाड्यात अति पावसाने धुमाकुळ घातला असुन बारा जणांचा मृत्यू झाला तर तब्बल 800 लहान मोठी जनावरे ...
‘अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्धवस्त, ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदतीची गरज’
मुंबई – वर्तमान परिस्थितीत मागच्या पाच दिवसापासुन संपुर्ण मराठवाड्यात अति पावसाने धुमाकुळ घातला असुन बारा जणांचा मृत्यू झाला तर तब्बल 800 लहान मोठी जनावरे ...
‘नाव प्रधानमंत्री पीकविमा असले तरी अंमलबजावणीचा अधिकार राज्याला’
उस्मानाबाद : योजनेचे नाव प्रधानमंत्री पीकविमा योजना असले तरी याचे अंमलबजावणी करण्याचे संपूर्ण अधिकार राज्याला आहेत, ही बाब संबंधित करारामध्येही नमूद आहे. अतिवृष्टी, दुष्काळाने ...