Agriculture
‘नाव प्रधानमंत्री पीकविमा असले तरी अंमलबजावणीचा अधिकार राज्याला’
उस्मानाबाद : योजनेचे नाव प्रधानमंत्री पीकविमा योजना असले तरी याचे अंमलबजावणी करण्याचे संपूर्ण अधिकार राज्याला आहेत, ही बाब संबंधित करारामध्येही नमूद आहे. अतिवृष्टी, दुष्काळाने ...
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी पाहणी करून उपाययोजना करावी; शरद पवारांचे निर्देश
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्यसरकारमध्ये असलेल्या पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, सर्व फ्रंटल सेलचे प्रदेशाध्यक्ष तसेच २०१९ च्या ...
बहुचर्चित नादरपुर-पिंपरखेड अंजना नदी वरील पुलाचा मार्ग मोकळा
औरंगाबाद : कन्नड तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे तसेच रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील अनेक नाल्या आणि नदीवरील पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...
बहुचर्चित नादरपुर-पिंपरखेड अंजना नदी वरील पुलाचा मार्ग मोकळा
औरंगाबाद : कन्नड तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे तसेच रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील अनेक नाल्या आणि नदीवरील पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...
नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी खा.प्रीतम मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
बीड : सलग तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप पिकांची मोठी वाताहत झाली आहे.निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले घास हिरावला गेल्याने शेतकरी देशोधडीला लागले ...
नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी खा.प्रीतम मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
बीड : सलग तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप पिकांची मोठी वाताहत झाली आहे.निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले घास हिरावला गेल्याने शेतकरी देशोधडीला लागले ...
शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीला कळवण्याचे आवाहन
लातूर : जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पुर येऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण ...
शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीला कळवण्याचे आवाहन
लातूर : जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पुर येऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण ...
रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) केंद्रीय मंत्रिमंडळाने केली वाढ
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) रब्बी विपणन हंगाम (आरएमएस) 2022-23 साठी सर्व रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीमध्ये ...
‘चालू वर्षासाठी 60 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाचे नियोजन; बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध’
पुणे : शेतक-यांच्या अर्थकारणामध्ये रब्बी पिकांचे महत्त्व आहे. त्याअनुषंगाने चालू वर्षासाठी 60 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी लागणारी बियाणे ...