Agriculture
शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका
औरंगाबाद : शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी पिक विमा भरला होता. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. मात्र, तरीही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही. ...
मराठवाड्याची जीवनवाहिनी जायकवाडी धरण ५४ टक्क्यांवर
औरंगाबाद : मागील तीन-चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्याचा परिणाम धरणांच्या साठ्यामध्ये हळूवार वाढ होत असून, आता दारणा आणि नांदूर ...
मराठवाड्याची जीवनवाहिनी जायकवाडी धरण ५४ टक्क्यांवर
औरंगाबाद : मागील तीन-चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्याचा परिणाम धरणांच्या साठ्यामध्ये हळूवार वाढ होत असून, आता दारणा आणि नांदूर ...
सतर्क राहा : राज्यात मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्याचा हवामान खात्याने दिला इशारा
मुंबई : संपूर्ण राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस सुरु झाला आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, जळगावसह अन्य काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने कहर माजवला असून हाताशी ...
सतर्क राहा : राज्यात मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्याचा हवामान खात्याने दिला इशारा
मुंबई : संपूर्ण राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस सुरु झाला आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, जळगावसह अन्य काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने कहर माजवला असून हाताशी ...
सतर्क राहा : राज्यात मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्याचा हवामान खात्याने दिला इशारा
मुंबई : संपूर्ण राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस सुरु झाला आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, जळगावसह अन्य काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने कहर माजवला असून हाताशी ...
‘पंचनामे न करता शेतकऱ्यांना तत्काळ व सरसकट मदत करा’, खा.चिखलीकरांची मागणी
नांदेड : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने पंचनामे न करता शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून दिलासा देण्यात यावा, ...
‘पंचनामे न करता शेतकऱ्यांना तत्काळ व सरसकट मदत करा’, खा.चिखलीकरांची मागणी
नांदेड : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने पंचनामे न करता शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून दिलासा देण्यात यावा, ...
खाद्यतेलावरील आयात शुल्कात कपात, हा शेतकऱ्यांना आणखी एक धक्का – तुपकर
बुलढाणा : केंद्र सरकारने कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करून वाढलेल्या तेलाच्या किंमती काहीशा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ४ ते ५ रुपयांनी खाद्यतेल ...
नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध, राज्यमंत्री सत्तार यांची ग्वाही
औरंगाबाद : मराठवाड्यातील जवळपास सर्वच ठिकाणी गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ ...