Agriculture
महिन्याच्या आत विमा कंपन्या आणि शासनाकडून सर्वांना मदत देण्याचा प्रयत्न- अमित देशमुख
उस्मानाबाद : आपत्तीग्रस्त सामान्य माणूस लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभा राहील या दृष्टीने महाविकास आघाडीचे शासन सर्वतोपरी मदत करेल, दिलासा दिला जाईल, असे आश्वासन ...
‘दुष्काळ, चक्रीवादळ, ढगफुटी असे प्रकार घडत आहेत, यामुळे शिक्षकांनी वृक्ष लागवड करावी’
लातूर : शिक्षक हा भावी पिढी घडवण्याचे काम करणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या हातून दर्जेदार शिक्षण मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी उच्च पदावर काम करत आहेत, ...
डिजिटल पध्दतीमुळे शेतकऱ्यांना अचुक सातबारा मिळणार- महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
औरंगाबाद : राज्याच्या महसूल विभागाने ई-फेरफार प्रकल्पांतर्गत सामान्य खातेदार व नागरिकांसाठी महाभूमी संकेतस्थळावर डिजिटल सातबारा उपलब्ध करुन दिला आहे. यापुर्वीचा सातबारा थोडासा किचकट स्वरुपाचा ...
‘तुमच्या राजकारणात शेतकऱ्यांचा बळी जाऊ देऊ नका’, फडणवीसांनी महाविकास आघाडीला सुनावले
हिंगोली : गेल्या काही दिवसांपासून पावसाने मराठवाडा आणि विदर्भाला झोडपून काढले. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेतात पाणी शिरले आहे. याच नुकासानीची ...
‘शेतकऱ्यांनी शेतातील पाणी तुम्ही येईपर्यंत अडवून ठेवायचे का?’, सदाभाऊंचा संतप्त सवाल
मुंबई : मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार आणि फळबागधारकांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, ...
विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची लवकरच बैठक, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची माहिती
औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्यास शासन कटीबध्द असून शेतकऱ्यांच्या शासन सदैव पाठीशी असल्याची ...
‘धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्याबद्दल ‘ते’ वक्तव्य करायला नको होते’, आ.सुरेश धसांची टीका
मुंबई : मराठवाड्यात अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारकडे तातडीने मदतीची मागणी ...
‘अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल; शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या’
अमरावती – मागील काही दिवसांमध्ये विदर्भ, मराठवाड्यासह राज्यामध्ये पावसाने थैमान घातले आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे प्रकरणं वेगवेगळी असली तरी राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थितीती ही सारखीच ...
‘अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल; शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या’
अमरावती – मागील काही दिवसांमध्ये विदर्भ, मराठवाड्यासह राज्यामध्ये पावसाने थैमान घातले आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे प्रकरणं वेगवेगळी असली तरी राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थितीती ही सारखीच ...
औरंगाबाद जिल्ह्यात १६० टक्के पाऊस, नुकसान भरपाई म्हणून ३५७ कोटींची अपेक्षा!
औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतीचे तसेच रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा १६० टक्के पाऊस ...