Agriculture
‘महाविकास आघाडीच्या नेत्यांना स्वतःच्या खुर्च्या उबविण्यातच जास्त रस आहे’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
धुळे : मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ऐन काढणीवेळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झालाय. अशावेळी सरकारनं शेतकऱ्यांना ...
‘महाविकास आघाडीच्या नेत्यांना स्वतःच्या खुर्च्या उबविण्यातच जास्त रस आहे’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
धुळे : मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ऐन काढणीवेळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झालाय. अशावेळी सरकारनं शेतकऱ्यांना ...
‘अतिवृष्टीचा फटका, मुख्यमंत्र्यांनी विशेष पॅकेज जाहीर करावे’, मंत्री धनंजय मुंडेंची मागणी
बीड : बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र ...
‘शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळलेय, सुलतानी संकट टाळा’, पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
बीड : मराठवाडा व बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई तातडीने द्यावी. शेतकऱ्यांवर आस्मानी संकट आले आहे. आता सुलतानी संकट येऊ नये असे म्हणत ...
फडणवीसांना शिवसेना नेता भेटला, अन् देगलूर पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला!
नांदेड : काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. नांदेड ...
फडणवीसांना शिवसेना नेता भेटला, अन् देगलूर पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला!
नांदेड : काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. नांदेड ...
‘कानून वापसी नहीं तो घर वापसी नही’, कृषी कायद्यावरून टिकैत यांचा केंद्राला इशारा
उस्मानाबाद : ज्या भाजपने २०१२ मध्ये शेतकरी कायद्यांना विरोध केला होता तेच कायदे २०२० मध्ये मंजूर केले. हे सरकार अंबानी-अदानींचे आहे. शेतकऱ्यांवर लादलेल्या तिन्ही ...
विरोधी पक्षनेते जरा उशीरा जागे झाले; पूरग्रस्त पाहणीवरुन जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
मालेगाव : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे पूरग्रस्त भागाची दौरा केला. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत ...
होणाऱ्या कॅबीनेट बैठकीत मुख्यमंत्री अतिवृष्टीचे पॅकेज जाहीर करणार- अमित देशमुख
मुंबई : येत्या कॅबीनेट मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री अतिवृष्टीचे पॅकेज जाहीर करणार असल्याचे कॅबीनेटमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. ही बैठक ...
महिन्याच्या आत विमा कंपन्या आणि शासनाकडून सर्वांना मदत देण्याचा प्रयत्न- अमित देशमुख
उस्मानाबाद : आपत्तीग्रस्त सामान्य माणूस लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभा राहील या दृष्टीने महाविकास आघाडीचे शासन सर्वतोपरी मदत करेल, दिलासा दिला जाईल, असे आश्वासन ...