Agriculture
योगी सरकारच्या भ्याड कृत्याचा निषेध, दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही – जोशी
पुणे : शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियांकाजी गांधी यांना उत्तर प्रदेशातील भ्याड योगी आदित्यनाथ सरकारने पोलीसांकरवी ताब्यात घेतले ही कृती अत्यंत निषेधार्ह असून ...
योगी सरकारच्या भ्याड कृत्याचा निषेध, दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही – जोशी
पुणे : शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियांकाजी गांधी यांना उत्तर प्रदेशातील भ्याड योगी आदित्यनाथ सरकारने पोलीसांकरवी ताब्यात घेतले ही कृती अत्यंत निषेधार्ह असून ...
भाजपच्या खासदाराने आपल्या ट्विटर बायोमधून हटवले पक्षाचे नाव
लखनऊ : लखीमपूर खीरीमध्ये विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना निर्घृणपणे चिरडल्याच्या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या घटनेच्या एक दिवस आधी देशाने ...
नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचं सरकार बरखास्त करावं; नाना पटोलेंची मागणी
मुंबई : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना लखीमपूर येथे जाण्यापासून उत्तर प्रदेशातील पोलिसांनी रोखलं आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला ...
पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्याला मदत मिळवून द्या; देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘रयत’ची मागणी
नांदेड – महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नुकतेच नांदेड जिल्ह्याच्या अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी आले असता,रयत क्रांती संघटनेचे युवा ...
मुख्यमंत्री ठाकरेंनी पंचनाम्यासारखे कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तत्काळ मदत करावी-विनायक मेटे
बीड : मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे उभे पीक वाहून गेले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ...
दिवाळी गोड होऊ देणार नाही; शेट्टींच्या या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…
सातारा : शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. शेट्टी यांनी एफआरपीसाठी येत्या 7 ऑक्टोबरपासून ...
पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटणे भाजपच्या राज्यात गुन्हा आहे का ? नाना पटोले यांचा थेट सवाल
मुंबई – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी या पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटण्यास जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेल्या ...
‘लखमीपूरची चर्चा करूच, पण शेतकरीद्रोही ठाकरे सरकारबद्दल कधी बोलणार?’, भाजपाचा पलटवार
मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपुरात शेतकरी आंदोलनात वाहन शिरल्यानं झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर योगी सरकार विरोधातील रोष वाढला आहे. देशभर संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेससह ...
‘शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला, अन् जशास तसे उत्तर द्या’
चंदीगड : केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी गेल्या १० महिन्यांपासून दिल्लीतील सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन करत आहेत. केंद्रातील मोदी सरकार आणि आंदोलक शेतकरी नेते आपापल्या ...