Agriculture

आंदोलन करणा-या शेतक-यांवरील गोळीबार निषेधार्हच – अण्णा हजारे

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील शेतकऱ्यांवरील गोळीबार हे महाराष्ट्र सरकारच्या असंवेदनशीलतेचे संकेत असल्याची टीका अण्णा हजारे यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याऐवजी त्यांच्यावर ...

हे सरकार कसाई सारखं वागतं – अजित पवार

शेवगाव / रवी उगलमुगले : शेवगाव तालुक्यातील घोटण व खानापूर या गावांना आज अजित पवार यांनी भेट दिली विशेष म्हणजे अजित पवारांच्या या भेटीची ...

हमीभाव द्यावा, अथवा गांजा लावण्याची परवानगी द्या ; सरपंचाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

टीम महाराष्ट्र देशा : हमीभाव आणि स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरला पण त्याच्या या लढ्याला यश काही मिळाल नाही. त्यामुळे आता शेती काही ...

जालना जिल्ह्यातील आष्टी येथे साकारणार सामुहिक कृषी प्रक्रिया उद्योग प्रकल्प

मुंबई: जालना जिल्ह्यातील आष्टी गाव समुहामध्ये केंद्र शासनाच्या रुरबन प्रकल्पाअंतर्गत कृषी माल उद्योग प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला चालना मिळावी, यासाठी राज्यातील ...

सरकारला जनता जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही: धनंजय मुंडे

अहमदनगर: विरोधी पक्षात असताना उसाचा हमीभाव ३४०० रुपये मागणारे आजचे सत्ताधारी मात्र आज ३१०० रुपये मागणाऱ्या शेतकऱ्यांवर बळाचा वापर करून गोळ्या झाडत आहे त्यामुळे ...

अहमदनगरमध्ये शेतक-यांवर पोलिसांचा गोळीबार; शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण

शेवगाव – उसाला ३१०० रुपये देण्यात यावा मागणीसाठी सुरु असणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करून हवेत गोळीबार केल्यामुळे शेवगाव परिसरात तणावाचे वातावरण आहे . ...

ऊसदराच्या आंदोलनाला हिंसक वळण ;नगर जिल्हात जाळपोळ ,पोलिसांकडून लाठीमार

टीम महाराष्ट्र देशा – शेवगाव तालुक्यात ऊस दराचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सरकारने ऊस दरात लक्ष घालावे, अशी मागणी करणा-या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रस्त्यावर ...

२५ नोव्हेंबरपासून राज्यभरात राष्ट्रवादी करणार हल्लाबोल आंदोलन

मुंबई – ५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची ३४ हजार कोटींची कर्जमाफी करणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. पण यात सरकार अपयशी ठरलं असून राज्यात कायदा ...

मानवी मूत्राच्या माध्यमातून युरिआची निर्मिती;नितीन गडकरींची भन्नाट कल्पना

मुंबई : मानवी मूत्राच्या माध्यमातून युरिआ तयार करण्याची भन्नाट कल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली आहे .मानवी मूत्राच्या माध्यमातून युरिआ तयार केल्यास शेतकऱ्यांना ...

चाळीसगाव तालुक्यातील जलयुक्त शिवाराची कामे जिल्ह्यात रोल मॉडेल ठरणार – राम शिंदे

जळगाव- चाळीसगाव येथील शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून या अभियानामुळे महाराष्ट्राची देशपातळीवर वेगळी ओळख निर्माण झाली आहे. चाळीसगाव तालुक्यात ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!