Share

सरकारला जनता जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही: धनंजय मुंडे

Published On: 

अहमदनगर: विरोधी पक्षात असताना उसाचा हमीभाव ३४०० रुपये मागणारे आजचे सत्ताधारी मात्र आज ३१०० रुपये मागणाऱ्या शेतकऱ्यांवर बळाचा वापर करून गोळ्या झाडत आहे त्यामुळे सध्याचे भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे .
आज नगर जिल्ह्यातील शेवगाव मध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराचा धनंजय मुंडे यांनी निषेध केला . नगर जिल्हा पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे त्याचबरोबर या सरकारला जनता जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही असं देखील मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उस आंदोलन अजून पेटेल पण उसाच्या विषयांवरून राजकारण तापणार हे मात्र निश्चित मानलं जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!