Agriculture

शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक; तिसऱ्या दिवसाचीही घोषणाबाजीने सुरवात

नागपूर : शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. हिवाळी अधिवेशनाचे सुरवातीचे दोन दिवस गदारोळात वाया गेले. तर आज सुद्धा विरोधकांनी सभागृहाच्या  पायऱ्यावर सरकार विरोधात ...

अखेर आजपासून जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम

टीम महाराष्ट्र देशा- कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी, राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँका, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व ...

अखेर आजपासून जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम

टीम महाराष्ट्र देशा- कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी, राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँका, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व ...

साखरेचे दर खाली आणण्यासाठी देशपातळीवर षडयंत्र – हर्षवर्धन पाटील

पुणे: राज्यभरात साखरेचे दर घसरत असून त्याचा फटका शेतक-यांना बसत आहे. साखरेचे दर खाली आणण्यासाठी देशपातळीवर षडयंत्र रचले जातय असा आरोप माजी सहकारमंत्री आणि ...

नाशकात औषध फवारणीमुळे वृद्ध शेतक-याचा मृत्यू

नाशिक: पिकांवर कीटकनाशक औषधांची फवारणी करीत असताना औषधाची मात्रा शरीरात गेल्याने ६० वर्षीय शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक तालुक्यातील मातोरी येथे घडली़ मात्र शरीरात ...

सरपंचांच्या मानधन वाढीसाठी शासन सकारात्मक, सरपंचांना मिळणार ओळखपत्र – पंकजा मुंडे

मुंबई : ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सरपंच दरबार आयोजित करुन त्यांच्याकडून गावाच्या विकासाबद्दलचे विचार जाणून घेतले. सरपंचांचे मानधनासाठी शासन सकारात्मक ...

एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवल्यानंतर आतापर्यंत 41 लाख शेतकरी खात्यांसाठी 19,537 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून ...

आम्हाला मेट्रो नको आहे, आम्हाला जगण्याचा मार्ग पाहिजे ; पत्र लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

टीम महाराष्ट्र देशा: “शेतात तोटा झाला तरी बँकेचे व्यवहार नीट ठेवल्याने मी कर्ज मुक्तीमध्ये बसलो नाही. व्यवहार चांगले ठेवणे म्हणजे गुन्हा केला काय हेच ...

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दयावी –सुनिल तटकरे

वर्धा  : नाकर्त्या सरकारने राज्यातील जनतेच्या तोंडचे पाणी पळवले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले परंतु कर्जमाफीचा एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.त्यामुळे ...

यशोगाथा: ‘जलयुक्त’मुळे धुळवडच्या खडकाळ डोंगरांवर बागायती शेती

नाशिक: सिन्नर तालुक्यातील धुळवड गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गावनाल्यावर साखळी बंधारे बांधल्याने सिंचनासाठी शाश्वत पाणीसाठा निर्माण झाला आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे इथल्या शेतकऱ्यांनी खडकाळ डोंगरावर ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!