Agriculture

सर्वसामान्यांना दिलासा तुरडाळ मिळणार निम्या दरात

टीम महाराष्ट्र देशा – सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार तूर डाळ 55 रु. किलो या भावानं विकणार आहे. शेतकऱ्यांकडून सरकारनं जवळपास 25 लाख क्विंटल ...

अबकी बार लांबूनच नमस्कार; शेतकऱ्याच्या मुलाने मांडले ‘कापसाचे गणित’ सोशल मिडीयावर व्हायरल

टीम महाराष्ट्र देशा: सध्या सोशल मिडीयावर शेतकऱ्याच्या मुलाने मांडलेल कापूस उत्पादनाचे अर्थकारण तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये कापसाची लावणी ते काढणी आणि पुन्हा बाजारात ...

हडको येथे ओल्या कच-यापासून होणार खतनिर्मिती

औरंगाबाद-  हडको येथील आठ वॉर्डातील ओल्या कच-यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अर्ध्या जागेवर खत निर्मिती केली जाणार आहे. परिसरातील वॉर्डातील ओला कचरा येथे आणून ...

सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून उत्पादकता वाढवावी-गडकरी

नागपूर-  शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च व रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रीय शेतीवर भर दिल्यास उत्पादकता अडीच पटीने वाढवता येत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इतक्या तळमळीने आंदोलन होत असल्यास ज्ञानेश्वर साळवेचा अभिमान – नवाब मलिक

मुंबई : उस्मानाबादमधील ज्ञानेश्वर साळवे या तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदेशावरुन कृती केलेली नाही मात्र राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इतक्या तळमळीने आंदोलन करत असेल ...

शिवसेनेच्या वतीने साखर कारखान्यासमोर जागरण-गोंधळ घालून तीव्र निदर्शने

बीड:  उसाला 3 हजार रुपये भाव देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना येथे जागरण-गोंधळ घालून तीव्र निदर्शने ...

मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर चढलेल्या तरुणाला सुरक्षित उतरवले

मुंबई : मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर चढलेल्या आनंद उर्फ ज्ञानेश्वर साळवे या तरुण शेतक-याला दीड तासाच्या अवधीनंतर अग्निशमन दलाच्या मदतीने सुरक्षित खाली उतरवण्यात आले. ज्ञानेश्वर ...

सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी मंत्रालयावर धडकू लागले – राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याकडे वारंवार लक्ष वेधल्यानंतरही सरकार दखल घ्यायला तयार नाही. सरकारच्या या नाकर्तेपणामुळेच शेतकऱ्यांचे आंदोलन ...

लष्कराच्या फायरिंग रेंजकरिता जमीन न देण्याचा शेतक-यांचा निर्धार

अहमदनगर : नगर-मनमाड महामार्गावर खारेकर्जुने गावातील के.के.रेंज या भारतीय लष्कराच्या फायरिंग रेंजकरिता आता कोणत्याही प्रकारे जमीन न देण्याचा निर्धार शेतक-यांनी केला आहे. याच विषयाकरिता ...

शेतमालाचे आयात शुल्क वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश – सदाभाऊ खोत

मुंबई : विविध शेतमालाचे आयात शुल्क वाढविण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आयात शुल्क वाढण्यास यश प्राप्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!