Share

२५ नोव्हेंबरपासून राज्यभरात राष्ट्रवादी करणार हल्लाबोल आंदोलन

Published On: 

मुंबई – ५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची ३४ हजार कोटींची कर्जमाफी करणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. पण यात सरकार अपयशी ठरलं असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. शेतकऱ्यांचेही मोठे हाल झालेत. याविरोधात आम्ही येणाऱ्या 25 तारखेपासून हल्लाबोल आंदोलन सुरू करणार आहोत, असं अजित पवारांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

२५ नोव्हेंबरपासून राज्यभरात राष्ट्रवादी हल्लाबोल आंदोलन करणार आहे. १ डिसेंबरपासून पदयात्रा सुरू करण्यात येणार आहे. यवतमाळपासून शेतकरी आणि त्रस्त नागरिकांची दिंडी काढण्यात येणार असून सरकारच्या विरोधात रान पेटवण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसल्याच पवार यांनी सांगितल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!