Agriculture

प्रत्येक शासकीय कार्यालयात मेवायकी वृक्षलागवडीचा प्रयोग करावा : पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे

लातूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कमी जागेत जवळपास सुमारे १५० जातीचे विविध प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आली आहे. ही मेवायकी पद्धतीची वृक्षलागवड रिकामी जागेची उपलब्धता ...

बागायती कापुस लागवड ही येत्या १ जुन नंतरच करावी; शेतकऱ्यांना कृषि विभागाचे आवाहन

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे यावर्षी खरीप हंगामासाठी १ मे पासुन कापुस बियाणे उपलब्ध होणार आहे. परंतु मागील दोन वर्षाचा ...

मरण स्वस्त तर जगणं महाग झालं….

अमोल हिप्परगे : कोरोना या जागतिक महामारीने जगभर थैमान घातले आहे. यातून आपला देश आणि राज्यही मागे राहिले नाही. इतर क्षेत्राप्रमाणे शेतकरी वर्गाला देखील ...

शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी येत्या २८ एप्रिल पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी :- अमित देशमुख

लातूर : जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन घेतलेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी आपला कापूस शासकीय कापूस खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. ...

कापूस खरेदी केंद्रांना स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावे; बाळासाहेब पाटील यांच्या सूचना

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असला तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कापूस खरेदी केंद्रं सुरु करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रांना ...

कापूस खरेदी केंद्रांना स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावे; बाळासाहेब पाटील यांच्या सूचना

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असला तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कापूस खरेदी केंद्रं सुरु करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रांना ...

खरीप हंगामात बी-बियाणे उगवण क्षमतेबाबत एकाही शेतकऱ्यांची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी – अमित देशमुख

लातूर : कृषी विभागाने मागील वर्षी प्रमाणे सोयाबीन व इतर पिकांच्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत तक्रारी येणार नाहीत याची यावर्षीच्या खरीप हंगामात योग्य ती दक्षता ...

खरीप हंगामात बी-बियाणे उगवण क्षमतेबाबत एकाही शेतकऱ्यांची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी – अमित देशमुख

लातूर : कृषी विभागाने मागील वर्षी प्रमाणे सोयाबीन व इतर पिकांच्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत तक्रारी येणार नाहीत याची यावर्षीच्या खरीप हंगामात योग्य ती दक्षता ...

पुणे विभागात 35 हजार 504 क्विंटल अन्नधान्याची तर 7 हजार 716 क्विंटल भाजीपाल्याची आवक -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 35 हजार 504 क्विंटल अन्नधान्याची तर 7 हजार ...

पुणे विभागात 35 हजार 504 क्विंटल अन्नधान्याची तर 7 हजार 716 क्विंटल भाजीपाल्याची आवक -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 35 हजार 504 क्विंटल अन्नधान्याची तर 7 हजार ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!