Agriculture
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 ची नुकसान भरपाई वाटप होणार
बीड : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 मध्ये बीड जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई मार्फत राबविण्यात आली होती. यामध्ये बीड जिल्ह्यातून ...
शेतकऱ्यांच्या मागण्यांंसाठी लॉकडाऊनच्या काळात सदाभाऊ खोत यांनी उभारले आंदोलन
सांगली : लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हीच शेतकऱ्यांची अडचण सरकार दरबारी पोहचवण्यासाठी रयत क्रांतीचे नेते ...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ट्विटवरून केले आंदोलन, किमान प्रति किलो 20 रुपये तरी दर मिळावा
पुणे : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाचं बसला आहे. सध्या बाजारात कांद्याला प्रतिकिलो 5 रुपये दर मिळत आहे. ...
मान्सून शनिवारपर्यंत अंदमानात, बंगालच्या उपसागरात पोषक वातावरण
पुणे : मान्सूनच्या संदर्भातील वृत्त आले आहे. यंदा मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर शनिवारपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या ...
एसबीआय कडून सर्व कर्जदार शेतकरी व महिला बचत गटासाठी 10% अतिरिक्त कर्ज योजना
लातूर : भारतीय स्टेट बँकेने जिल्ह्यातील स्टेट बँकेचे सर्व कर्जदार शेतकरी सभासद व महिला बचत गटांसाठी दहा टक्के अतिरिक्त कर्ज योजना सुरू केलेली आहे. ...
उपमुख्यमंत्र्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांबद्दल व्यक्त केली चिंता; केंद्र सरकारकडे ‘ही’ मागणी
मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनचा फटका सगळ्या घटकांना बसला आहे. ग्राहक नसल्याने आणि व्यापारी जवळ करत नसल्याने मालाला योग्य ...
‘शेतकऱ्यांची खरीप हंगाम पेरणीपूर्व कामे लॉकडाऊनमुळे रखडू नयेत याची दक्षता घ्या’
मुंबई : खरीप हंगामाच्या दृष्टीने सर्व कृषी सेवा केंद्रे तसेच कृषी साहित्याची विक्री आणि दुरुस्ती करणारी दुकाने पूर्ण वेळ उघडी राहतील तसेच या दुकानांवर ...
शेतकरी बांधवांसाठी खुशखबर,शेती संबंधित दुकाने पूर्णवेळ खुली राहणार
नाशिक : खरीप हंगामासाठी अतिशय कमी कालावधी शिल्लक असल्यामुळे शेती आणि शेतीसंबंधित यंत्रसागुग्री, बि-बियाणे आदी दुकानांसाठी मार्गदर्शन सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी ...
‘वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा’
सातारा : पाटण तालुक्यात २९ एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळी पावसामुळे डोंगरपठारासह सकल भागातील गावामधील घरांच्या तसेच शेडवरील पत्रे उडून जाऊन मोठ्या प्रमाणात ...
खबरदार ! शेतकऱ्यांना खरीप हंगामात कर्ज देताना बँकांनी टाळाटाळ केली तर…
अमरावती : खरीप हंगामात शेतकरी बांधवांना नियमित पतपुरवठा होणे आवश्यक आहे. सध्याच्या संकटकाळात शेती व्यवसायाला उभारी मिळण्यासाठी काही कठोर पावले उचलावीच लागतील. त्यामुळे बँकांनी ...