Agriculture

राजू शेट्टींचा शरद पवारांकडे अभ्यास सुरू आहे – सदाभाऊ खोत

नाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडे अभ्यास सुरू आहे, त्यांचा अभ्यास झाल्यावर काय होते ते पाहू. ...

नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले ५० हजारांचे अनुदान तात्काळ वर्ग करण्याची मागणी

कागल/प्रतिनिधी : प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक अनुदान जाहीर केले आहे. ते अद्याप मिळालेले नाही. शासन यावर काहीही बोलत नाही. ...

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी ‘एसएलबीसी’ची बैठक तातडीने बोलवा : देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीची (एसएलबीसी) बैठक तातडीने बोलाविण्यात येऊन तसे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेच्यामार्फत द्यावेत, अशी मागणी माजी ...

खरीप पीक कर्ज : RBIचं न ऐकणाऱ्या बँका राज्य सरकारचं ऐकून शेतकऱ्यांना कर्ज देतील का ?

मुंबई : खरीप हंगामासाठी राज्यातील सुमारे 11 लाख शेतकरी खातेदारांसाठी 8 हजार कोटींची हमी शासनाने घेतली आहे. राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना ...

खरीप हंगामासाठी राज्य शासनाने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

सातारा : खरीप हंगामासाठी राज्यातील सुमारे 11 लाख शेतकरी खातेदारांसाठी 8 हजार कोटींची हमी शासनाने घेतली आहे. राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना ...

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनाही मिळणार खरीप कर्ज

मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप ...

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनाही मिळणार खरीप कर्ज

मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप ...

‘शेताच्या बांधावर जाऊन सातबारा कोरा करू म्हणणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला’

परतूर/प्रतिनिधी : शेताच्या बांधावर जाऊन सातबारा कोरा करू म्हणणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून मागील सहा महिन्यापासून सरकार अस्तित्वात आल्यानंतर देखील फक्त विकास कामांना ...

#अम्फानचा_कहर ! भयंकर चक्रीवादळामुळे प. बंगाल-ओडिशामध्ये मोठे नुकसान, काहीजण दगावले

पश्चिम बंगाल : अम्फान वादळाने भारताच्या पूर्व किनार पट्टीला चांगलेच झोडपले आहे. कोलकाता, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये या बुधवारी या चक्रीवादळानं भयंकर रुप धारण ...

#व्यक्तिविशेष : शरद जोशी आठवतात का ? शेतकऱ्यांचे सुवर्णयुग आणण्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं होतं

शेतकरी वर्गाचा नेता कोण तर शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद जोशी असं आपसूकच लोकांच्या तोंडी येऊन जात. त्यांच्यासारखा शेतीविषयक वैश्विक आणि शाश्वत विचार कदाचित ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!