Agriculture
शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करणार -अमित देशमुख
लातूर : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा ...
भारताला ‘अम्फान’ वादळाचा मोठा फटका, येत्या 12 तासात चक्रीवादळ घेणार रुद्र रूप
नवी दिल्ली : देशावर कोरोनाचे संकट असताना भारताच्या पूर्व किनारपट्टीवर ‘अम्फान’ वादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या दिवसात चक्रीवादळ अम्फान ...
कोरोनाच्या कचाट्यात अवकाळी पावसाचे संकट, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या !
जुन्नर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाला सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणत गारपीट होत आहे. याचा सर्वात जास्त परिणाम हा शेतकऱ्यांना ...
कांद्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूत करणाऱ्या महामूर्खाला शोधलं पाहिजे – बच्चू कडू
अमरावती : शेतमालाला लाभदायक किंमत मिळावी, यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. त्यानुसार कडधान्ये, ...
बार्शीमध्ये अवकाळी पावसाने चिक्कू च्या बागेचे नुकसान
बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे अचानक आलेल्या वादळी वारे आणि पावसाने शेतकऱ्याच्या चिक्कू बागेचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊन सुरु असल्याने बळीराजाचा ...
मान्सून 4 दिवस लांबणीवर, केरळमध्ये 1 जून ऐवजी 5 जूनला मान्सून बरसणार !
नवी दिल्ली : हवामान खात्याने यंदाचा मान्सून ४ दिवस उशिराने केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे यंदा केरळमध्ये 1 जून ऐवजी 5 ...
पिककर्ज वाटप तात्काळ सुरु करण्याची मागणी पकडू लागली जोर
करमाळा : खरिप हंगामासाठी व कर्ज माफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यासांठी तात्काळ पिक कर्ज देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शिवसेना माजी तालुका प्रमुख शाहुराव फरतडे ...
सरकारी कर्मचऱ्यांसकट आमदार खासदारांना पाचशे रुपये वेतन द्यावे !
मुंबई : राज्यात कोरोना असताना दारूची दुकानं सुरु केली आहेत यावर आपले मत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले. ते फेसबुक लाईव्हवरून ...
‘राज्य सरकारने कापूस खरेदी करण्यासाठी सरकारच्या अखत्यारीत असणारी सर्व कापूस खरेदी केंद्र सुरू करावी’
मुंबई : येत्या पंधरा दिवसानंतर शेतकरी पेरणी साठी सज्ज झालेला असेल अशावेळी कापूस विक्री झालेली नसेल तर शेतकऱ्यावर बी बियाणे खते कीटकनाशके इत्यादी खरेदी ...
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 ची नुकसान भरपाई वाटप होणार
बीड : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 मध्ये बीड जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई मार्फत राबविण्यात आली होती. यामध्ये बीड जिल्ह्यातून ...