Agriculture
शेतकरी अडचणीत असताना एकरकमी एफआरपी देणे हाच “शाहू पॅटर्न” – घाटगे
कागल : शाहू साखर कारखान्यामध्ये कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी लोकप्रिय निर्णयापेक्षा लोकहिताच्या निर्णयांना नेहमीच प्राधान्य दिले. त्यासाठी व्यक्तिगत नुकसान सोसले. पण ...
‘विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही’
मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा चांगलाच संकटात सापडला आहे. यातच भरीस भर म्हणजे पिक विमा कंपन्यांची देखील मुजोरी शेतकऱ्यांना सहन करावी लागत ...
‘विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही’
मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा चांगलाच संकटात सापडला आहे. यातच भरीस भर म्हणजे पिक विमा कंपन्यांची देखील मुजोरी शेतकऱ्यांना सहन करावी लागत ...
‘शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या, अन्यथा रास्तारोको आंदोलन करू’
करमाळा – शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे.करमाळा मतदारसंघात ...
शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची मदत ताबडतोब द्या – रिपाइं
पुणे : शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीडित महिलांना अर्थसहाय्य, ऍट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, ओबीसींना आरक्षण, एससी-एसटी मधील पदोन्नतीतील अनुशेष भरावा अशा विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ...
शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची मदत ताबडतोब द्या – रिपाइं
पुणे : शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीडित महिलांना अर्थसहाय्य, ऍट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, ओबीसींना आरक्षण, एससी-एसटी मधील पदोन्नतीतील अनुशेष भरावा अशा विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ...
अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केलेल्या जीआरची रयतने केली होळी
नायगाव : अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारने केलेली तुटपुंजी मदत केलेल्या जीआरची आणि केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकरी विरोधी धोरणाची होळी करून रयत क्रांती संघटनेने ...
अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केलेल्या जीआरची रयतने केली होळी
नायगाव : अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारने केलेली तुटपुंजी मदत केलेल्या जीआरची आणि केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकरी विरोधी धोरणाची होळी करून रयत क्रांती संघटनेने ...
‘अतिवृष्टीचा अहवाल तरी केंद्र सरकारकडे पाठवा’, आ.राणा पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
उस्मानाबाद : जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा अहवाल राज्य सरकारने सप्टेंबरमध्ये केंद्राकडे पाठविला, केंद्राने तत्काळ दखल घेत १५ दिवसांच्या आत केंद्रीय पथक पाठवून पाहणी ...
‘अतिवृष्टीचा अहवाल तरी केंद्र सरकारकडे पाठवा’, आ.राणा पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
उस्मानाबाद : जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा अहवाल राज्य सरकारने सप्टेंबरमध्ये केंद्राकडे पाठविला, केंद्राने तत्काळ दखल घेत १५ दिवसांच्या आत केंद्रीय पथक पाठवून पाहणी ...