Agriculture

केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मुख्यमंत्री करणार शेतकरी संघटनांशी चर्चा 

मुंबई- केंद्र सरकारने नुकतेच संमत केलेल्या कृषिविषयक कायद्यांच्या राज्यातील अंमलबजावणी संदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या ...

मराठवाड्यातील अतिवृष्टीचे पंचनामे करून तत्काळ मदत द्या, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पाटणा : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील शेतकर्‍यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांना मदत करण्याबाबत शासनाकडून प्रचंड उदासिनता दाखविली जात आहे. वेगाने पंचनामे करून तत्काळ ...

‘स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कारवाई करा’

मुंबई : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची रचना, घटना इत्यादीचा आकृतिबंध तयार करून महामंडळ कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कारवाई करावी. प्राथमिक ...

तहसिल कार्यालयासमोर पेटवली कृषी विधेयकाची होळी

चिखली : केंद्र सरकारने शेतकरी हितासाठी म्हणून पारीत केलेला कायदा हा पूर्णपणे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २५ सप्टेंबर रोजी ...

नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी आ.कानडेंनी केला बैलगाडीतुन प्रवास

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- श्रीरामपूर तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील ...

राष्ट्रपतींनी केली कृषी विधेयकं मंजूर; दिल्लीत शेतकरी प्रचंड आक्रमक

नवी दिल्ली : देशात कृषी विधेयकावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. मागील रविवारी राज्यसभेत कृषी विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सादर केल्यानंतर विरोधकांनी ...

शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करीत राहणार- बाळासाहेब थोरात

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- केंद्र सरकार सातत्याने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवत आहे, हे अत्यंत निषेधार्ह आहे. कृषी सुधारणा विधेयकांना देशभरातून विरोध होत असताना तसेच सर्वपक्षीय खासदार ...

शेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन

मुंबई : नुकतेच काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पारित केलेल्या तीनही कृषी विधेयकांना आपला विरोध आहे. म्हणून केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर – ...

शेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन

मुंबई : नुकतेच काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पारित केलेल्या तीनही कृषी विधेयकांना आपला विरोध आहे. म्हणून केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर – ...

अखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी

नवी दिल्ली :  देशात कृषी विधेयकावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. मागील रविवारी राज्यसभेत कृषी विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सादर केल्यानंतर विरोधकांनी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!