Agriculture

‘राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार’

पंजाब – मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. या कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेसने खेती बचाओ यात्रा सुरु केली आहे. पंजाबामध्ये काँग्रेसच्या ...

शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका! राहुल गांधी यांचा मोदी सरकारला निर्वाणीचा इशारा

पंजाब – मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. या कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेसने खेती बचाओ यात्रा सुरु केली आहे. पंजाबामध्ये काँग्रेसच्या ...

धक्कादायक! राजेश टोपे यांच्या बैठकीत शेतकऱ्याने केले विष प्राशन

जालना – जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या आढावा बैठकीदरम्यान एका शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हा शेतकरीसेवली ...

प्राजक्त तनपुरेंनी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे कृषी खात्यास दिले आदेश!

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे. जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात प्रचंड पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान ...

नवे कृषी सुधारणा कायदे देशातील कृषीक्षेत्राचं भविष्य पालटतील- भाजपा

नवी दिल्ली – नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू आहेत. पंजाबमध्ये या आंदोलनाची तीव्रता जास्त अधिक आहे. याच कायद्यांचा निषेध  नोंदवणाऱ्या  शेतकऱ्यांना पाठिंबा ...

आमचे सरकार येताच काळे कृषी कायदे कचर्‍याच्या डब्यात फेकून देऊ – राहुल गांधी

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू आहेत. पंजाबमध्ये या आंदोलनाची तीव्रता जास्त अधिक आहे. याच कायद्यांचा निषेध नोंदवणार्‍या शेतकर्‍यांना पाठिंबा ...

…तर मी भाजपात प्रवेश करेन,बच्चू कडू यांनी दिले थेट मोदींना आव्हान

अमरावती : केंद्र सरकारने कृषी विषयक विधेयके मंजूर करुन घेत त्याचे कायद्यांमध्ये रुपांतर केले. मात्र या कायद्यांना विरोधकांनी विरोध दर्शविला आहे. कृषी कायद्यांबद्दल लोकांमध्ये ...

इतर कारखान्यापेक्षा उसाला जास्त दर देणार, जकराया कारखान्याचा गाळप हंगाम सुरू

मोहोळ : तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखाना सालाबाद प्रमाणे यंदाच्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला जिल्ह्यातील इतर कारखाण्यापेक्षा जास्त दर देण्याची परंपरा कायम ...

हे कुंभकर्णी झोपेतलं सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही; बबनराव लोणीकर यांचा हल्लाबोल

जालना-  शेतकऱ्यांचे सरकार म्हणून कुरघोडी करत सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला शेतकऱ्यांबाबत कोणताही कळवळा नसून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मदत करू म्हणणारे देखील आज शब्द ...

‘ज्या दिवशी सत्तेत येऊ त्याच दिवशी कृषी विधेयकाला कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ’

नवी दिल्ली- केंद्र सरकारने देशभरातून विरोध असताना कृषी कायदा आणला. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस सत्तेत आल्यास तिन्ही काळे कायदे रद्द ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!