Agriculture
सुधारित कृषी विधेयकाची होळी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नोंदवला निषेध
कोल्हापूर : सुधारीत शेतकरी विधेकाच्या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ येथील घरी विधेयकाची होळी करत निषेध नोंदवला. ...
सुधारित कृषी विधेयकाची होळी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नोंदवला निषेध
कोल्हापूर : सुधारीत शेतकरी विधेकाच्या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ येथील घरी विधेयकाची होळी करत निषेध नोंदवला. ...
शेतकर्यांना मदत मिळावी म्हणून ‘या’ आमदारांनी गाठले थेट कृषीमंत्र्यांचे घर
बुलडाणा : बुलडाणा व मोताळा तालुक्यासह जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे हजारो शेतकर्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकर्यांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर आ. संजय गायकवाड यांनी तात्काळ मुंबईला ...
पाच वर्षे सुडाच्या राजकारणाचे बळी ठरलो आहे : धनंजय मुंडे
मुंबई : भाजपच्या काळाच मागील पाच वर्षात उसतोड मजूरांवर अन्यायच होत गेला आहे. म्हणून महाविकास आघाडी सरकारने असा निर्णय घेतला की, कोणत्याही प्रकारचे राजकारण ...
पाच वर्षे सुडाच्या राजकारणाचे बळी ठरलो आहे : धनंजय मुंडे
मुंबई : भाजपच्या काळाच मागील पाच वर्षात उसतोड मजूरांवर अन्यायच होत गेला आहे. म्हणून महाविकास आघाडी सरकारने असा निर्णय घेतला की, कोणत्याही प्रकारचे राजकारण ...
वाशीममध्ये जनावरांच्या आरोग्यावरही आले संकट, जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले हे आवाहन
वाशीम : जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव मोठय़ाप्रमाणावर दिसून येत आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सदर आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी ...
संत्र्याचा कॅलिफोर्निया पिकविणाऱ्यांना वाचावा, कोणी केली ही मागणी
नागपूर : संत्र्याचा कॅलिफोर्निया असलेल्या नागपूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे. पण, राज्य शासन याबाबत उदासिन आहे. संत्रा पिकाची नैसर्गिक नुकसानाची ...
संत्र्याचा कॅलिफोर्निया पिकविणाऱ्यांना वाचावा, कोणी केली ही मागणी
नागपूर : संत्र्याचा कॅलिफोर्निया असलेल्या नागपूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे. पण, राज्य शासन याबाबत उदासिन आहे. संत्रा पिकाची नैसर्गिक नुकसानाची ...
कृषी विधेयकामुळे शेतक-यांना मिळणार भक्कम पाठबळ, या खासदारांनी व्यक्त केला विश्वास
वर्धा : मोदी सरकारने मंजूर झालेली शेतीविषयक विधेयके ऐतिहासिक स्वरुपाची असुन शेतक-यांच्या आयुष्यात क्रांती व सकारात्मक बदल करणारी आहेत. कायदा केल्याशिवाय कोणत्याही बाबतीत बदल घडवता येत ...
अन्यथा अध्यक्षासह ५२ जिल्हा परिषद सदस्य आमरण उपोषणास बसतील, काय आहे प्रकरण
वाशीम : जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील विविध आस्थापने अंतर्गत असलेल्या वर्ग एक व दोनच्या अधिकार्यांची पदे बर्याच कालावधीपासून रिक्त आहेत. यामुळे इतर कर्मचार्यांवर कामाचा प्रचंड ताण ...