Agriculture

आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत बांबू या पिकाचा मोठा सहभाग असणार – पाशा पटेल

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत बांबू या पिकाचा मोठा सहभाग असणार आहे. बांबू नव्या भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणार ...

‘राज्याचे कृषी मंत्री अतिवृष्टीच्या दौऱ्यावर आले आणि निघून गेले ,या पलीकडे त्यांनी काहीच केले नाही’

जालना – मराठवाड्यातील अतिृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून देशोधडीला लागलेला शेतकरी आजही शासनाकडून मदतीची वाट बघत आहे, पण संवेदनहीन सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही, ...

‘बागायतदार शेतकऱ्यांना ५० हजार प्रति हेक्टर तर कोरडवाहू शेतकऱ्यांना २५ हजार प्रति हेक्टरी मदत करा’

जालना  – मराठवाड्यातील अतिृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून देशोधडीला लागलेला शेतकरी आजही शासनाकडून मदतीची वाट बघत आहे, पण संवेदनहीन सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही, ...

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरेल – दरेकर

औरंगाबाद – राज्यामधील विशेषत: मराठवाड्यतील शेतकऱ्यांना ओला दुष्काळाशी सामना करावा लागतोय. राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या भागांच्या ...

शेतक-यांना भूमिहीन करून उद्योगपतींचा फायदा करण्याचा भाजप सरकारचा डाव

मुंबई- केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व ...

भाजपाच्या सत्तेत देशाला लुटण्याचे काम : अशोक चव्हाण

नांदेड : केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती ...

कृषी कायद्याविरोधातील जनआंदोलन हा नव स्वातंत्र्यलढाच: बाळासाहेब थोरात

मुंबई : केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती ...

मोदी सरकारच्या ‘या’ धोरणाला शरद पवारांचा पाठिंबा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी विविध प्रकल्पाबाबत सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ...

धक्कादायक : रात्रीच्या अंधारात अज्ञातांनी पेटवली कांद्याची चाळ

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यातून शेतकरी सावरत असतानाच पारनेर तालुक्यातील चोंभूत येथील ...

‘एफआरपी’ थकवणाऱ्या साखर कारखान्यांना नवीन गाळप परवाने देऊ नयेत – राजू शेट्टी

कोल्हापूर : येत्या १५ ऑक्टोबर पासून कारखाने सुरु होत आहेत. राज्य शासनाने तशा गाईड लाइन्सही जाहीर केल्या आहेत. परंतु अद्यापही गेल्या वर्षीच्या ऊस उत्पादक ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!