Agriculture

केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी-कामगारांवर अन्याय करणारे : बाळासाहेब थोरात

मुंबई : केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार कायदे हे देशातील शेतकरी व कामगारांना वेठबिगार बनवणारे आहेत. हे काळे कायदे शेतकरी व कामगारांना पूर्णपणे ...

केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी-कामगारांवर अन्याय करणारे : बाळासाहेब थोरात

मुंबई : केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार कायदे हे देशातील शेतकरी व कामगारांना वेठबिगार बनवणारे आहेत. हे काळे कायदे शेतकरी व कामगारांना पूर्णपणे ...

शेतकरी विधेयकाला राज्य सरकारकडून स्थगिती हा शेतकऱ्यांच्या आयुष्यातील काळा दिवस- विवेक कोल्हे

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- केंद्र सरकारने शेतकरी हिताचा निर्णय घेतला असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने त्याला दिलेली स्थगिती उठवण्यात यावी. लॉकडाउनच्या काळात अर्थव्यवस्था ठप्प झालेली असताना ...

राज्यात कृषी विधेयक लागू न केल्याने राहुरीत भाजपचे आंदोलन

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी हिताच्या विधेयकाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दिलेली स्थगिती उठवण्यात यावी, या मागणीसाठी मा.आ.शिवाजी कर्डीले यांच्या नेतृत्वाखाली राहुरी ...

भारतीय कापसासाठी ऐतिहासिक दिवस; भारतीय कापसाला प्रथमच ब्रँड आणि लोगो मिळाला

नवी दिल्ली- केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी भारतीय कापसासाठी प्रथमच ब्रँड आणि लोगोचा आज दुसऱ्या जागतिक कापूस दिनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शुभारंभ केला. ...

कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या पणन खात्याच्या स्थगिती आदेशाची होळी

नांदेड- केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मंजूर केले आहेत.ते संपूर्ण देशात घटनेनुसार लागू करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य असताना दि.३० ऑक्टोबर रोजी सहकार ,पणन ...

जाणून घ्या मोदींनी गेल्या सहा वर्षात खरच पिकांच्या किमान हमी भावात टप्याटप्याने वाढ केली का ?

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पिकांच्या किमान हमीभावाची पद्धत बंद करायची आहे, या विरोधकांच्या आरोपाला चोख प्रत्युत्तर देत, केंद्रीय मंत्री,डॉ.जितेंद्र सिंह यांनी या ...

‘अच्छे दिन’चं गाजर दाखवून सत्तेत आलेले आज हुकूमशाही पध्दतीने वागत आहेत

पुणे – मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. या कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेसने खेती बचाओ यात्रा सुरु केली आहे. पंजाबामध्ये काँग्रेसच्या ...

मलिन प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरत आहे : रावसाहेब दानवे

पुणे- मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. या कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेसने खेती बचाओ यात्रा सुरु केली आहे. पंजाबामध्ये काँग्रेसच्या वतीने ...

खरा शेतकरी कशाला फिरकेल राहुल गांधींच्या बोगस आंदोलनाकडे?

मुंबई – मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. या कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेसने खेती बचाओ यात्रा सुरु केली आहे. पंजाबामध्ये काँग्रेसच्या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!