Agriculture

‘…नुसता बोलाचा भात आणि बोलाची कढी’; दरेकरांचा ठाकरेंना टोला

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील एकूण कोरोनाची परिस्थिती, प्रार्थना स्थळे खुली करण्याचा विषय, मुंबई लोकल ...

मोदींच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील कोंढणपूरच्या मुजुमले यांना ऑनलाईन मिळकत पत्रिका प्रदान

पुणे – महसूल, भूमी अभिलेख, ग्राम विकास विभाग व राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या वतीने स्वामित्व योजने अंतर्गत मिळकत पत्रिकांचे ऑनलाईन वाटप कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र ...

मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजनेचा प्रारंभ, एक लाख लोकांना मिळकत प्रमाणपत्रांचं वितरण

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज स्वामित्व योजने अंतर्गत मिळकत प्रमाणपत्र वितरणाचा प्रारंभ करण्यात आला. २३ एप्रिल रोजी या योजनेचा पथदर्शी प्रकल्प ...

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकामुळे आदिवाशी शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार- वैभव पिचड

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- केंद्र सरकारने शेतकरी हिताचा निर्णय घेतला असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने त्याला दिलेली स्थगिती उठवण्यात यावी. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी विधेयकाचा ...

मालवाहतुक अभियान :  रेल्वेच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या उत्पन्नात होतेय भरघोस वाढ

नवी दिल्ली- गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात मिळालेले उत्पन्न आणि मालाचे प्रमाण याच्या तुलनेत यावर्षीची रेल्वेद्वारे होत असलेल्या मालवाहतुकीची आकडेवारी प्रभावित करणारी आणि सतत वाढता ...

‘पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांशी समस्यांवर थेट संवाद साधावा’; जुन्या मित्रपक्षाचा सल्ला

पंजाब : मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. या कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेसने खेती बचाओ यात्रा सुरु केली आहे. कृषी विधेयकं ...

‘हे’ राज्य ठरले प्रत्येक ग्रामीण घरांना नळजोडणी देणारे पहिले राज्य

नवी दिल्ली- प्रत्येक ग्रामीण घरांना यशस्वीरित्या 100% नळजोडणी पुरवणारे गोवा देशातील पहिले ‘हर घर जल’ राज्य ठरले आहे. जल जीवन मिशनचा प्रभावी वापर करुन ...

कुकडी कारखाना शेतकऱ्यांची चार कोटींची देणी ३० ऑक्टोंबरपर्यंत देणार- राहुल जगताप

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे – श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कुकडी कारखाना उभारताना कारखान्याचे संस्थापक स्व.कुंडलिकराव जगताप यांनी केलेला संघर्ष कोणीही विसरणार नाही. कारखान्याकडे जवळपास ५३ कोटी रुपयांची ...

…म्हणून फडणविसांनी भाजप पदाधिकाऱ्यांसमोर पवारांच्या आत्मचरित्रातील ‘तो’ उताराच वाचून दाखविला

मुंबई- कोरोना महामारीच्या काळातही महाआघाडी सरकारने गैरकारभाराचा कळस गाठला आहे. अशा सरकारला बांधावर, रस्त्यावर उतरून वठणीवर आणू , असा निर्धार माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी ...

‘कांदा जमिनीच्या वर उगवतो की खाली? हे सुद्धा राहुल गांधींना माहित नाही’

भोपाळ : मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. या कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेसने खेती बचाओ यात्रा सुरु केली आहे. कृषी विधेयकं ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!