Agriculture

सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार; वित्तहानी सोबतच झाली मोठी जीवितहानी

सोलापूर-बंगालच्या उपसागरावरून आलेला कमी दाबाचा पट्टा काल आंध्रप्रदेश ओलांडून कर्नाटक सीमेलगतच्या भागातून महाराष्ट्रात आला, परिणामी काल पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं. सोलापूर, सातारा, कोल्हापूर ...

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; उदयनराजेंचे प्रशासनाला आवाहन

सातारा- बंगालच्या उपसागरावरून आलेला कमी दाबाचा पट्टा काल आंध्रप्रदेश ओलांडून कर्नाटक सीमेलगतच्या भागातून महाराष्ट्रात आला, परिणामी काल पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं. सोलापूर, सातारा, ...

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांची मागणी

उदगीर : अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे पूर्ण मोडले असून आता कालच्या पावसाने होते नव्हते ते सर्व संपविले आहे,या अस्मानी संकटात शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी ...

मोदी सरकारचा एकही मंत्री चर्चेला आला नाही ; शेतकरी संघटना नाराज

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकराने पारित केलेल्या तीन कृषी विधेयकांवर अनेक शेतकरी संघटना नाराज आहेत. परिणामी यावर चर्चा करण्यासाठी सरकारने शेतकरी संघटनांना दिल्लीत ...

एकरी २५ हजाराची मदत करा, नाहीतर शेतकऱ्यांसोबत मंत्र्यांच्या दारात दसरा-दिवाळी साजरी करू

टीम महाराष्ट्र देशा : सध्या परतीच्या पावसाने राज्याच्या विविध भागाध्ये धुमाकूळ घातला आहे.अनेक जिल्ह्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तशीचं काहीशी बिकट अवस्था वाशीम ...

खुशखबर : कृषी मालाच्या रेल्वे वाहतुकीवर शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

नागपूर- केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाअंतर्गत आत्मनिर्भर अभियानाचा भाग म्हणून ‘ऑपरेशन ग्रीन’ राबविले जात आहे. या योजने अंतर्गत संत्रे, पालेभाज्या यासारख्या  कृषी मालाच्या अतिरिक्त उत्पादनाची ...

राखीव साठ्यातून 40,000 मेट्रिक टन तूरडाळ पुरवठा करण्याचा निर्णय 

नवी दिल्ली-  तूर आणि उडदाचा खरीप हंगाम जवळ आला असतांनाही,गेल्या पंधरवड्यात या दोन्ही डाळींच्या किरकोळ किमतीत, गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झालेली दिसून आली ...

सावधान! महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

नवी दिल्ली-भारतीय हवामान विभागाच्या वादळाची सूचना देणाऱ्या विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार:- बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात निर्माण झालेला अति कमी दाबाचा पट्टा गेल्या काही ...

‘काँग्रेसची मंडळी केवळ राजकारणासाठी नव्या कृषी कायद्यांना विरोध करत आहेत’

पुणे- नव्या कृषी कायद्यांचे स्वागत करण्यासाठी काल भाजपा किसान मोर्चातर्फे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात आयोजित केलेल्या वरवंड ते चौफुला ट्रॅक्टर यात्रा कार्यक्रमात बोलताना माजी ...

‘राहुल आणि प्रियंका गांधी यांना शेळ्यामेंढ्यामधला फरक सुद्धा कळणार नाही’

भोपाळ : मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. या कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेसने खेती बचाओ यात्रा सुरु केली आहे. कृषी विधेयकं ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!