Agriculture

अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी उस्मानाबाद दौऱ्यावर

मुंबई : आपत्तीग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. ...

ठाकरेंचा कोरडा प्रवास उपयोगाचा नाही, थेट निर्णय घेऊन मदत करा : चंद्रकांत पाटील

पुणे : परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अनेकांचा संसार देखील आता उघड्यावर पडला असून सगळं ...

ठाकरेंचा कोरडा प्रवास उपयोगाचा नाही, थेट निर्णय घेऊन मदत करा : चंद्रकांत पाटील

पुणे : परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अनेकांचा संसार देखील आता उघड्यावर पडला असून सगळं ...

‘नुकसानीचा आढावा घेवून राज्य शासन मदतीबाबत मंत्रीमंडळ बैठकीत विचार करेल’

 सोलापूर- पावसामुळे पुणे विभागातील जिल्हे आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यात नुकसान झाले आहे. नुकसानीचा आढावा घेवून राज्य शासन मदतीबाबत मंत्रीमंडळ बैठकीत विचार करेल. ...

पंचनामे करण्यास टाळाटाळ; नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना दिली तंबी

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अनेकांचा संसार देखील आता उघड्यावर पडला असून सगळं वाहून गेल्याने ...

‘अतिवृष्टी झालेल्या भागात विद्युत पुरवठा, रस्ते, पूल दुरुस्तीची कामे तातडीने सुरु करा’

 लातूर  :- जिल्हयात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. काही मंडळामध्ये अतिवृष्टी तर काही मंडळात संततधार पावसामुळे पिकाच्या नुकसानीबरोबरच शासकीय व खाजगी मालमत्तेचे नुकसान झाले ...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही- सत्तार

बीड – शेतकऱ्यांना मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमध्ये वेळ प्रसंगी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाची कर्ज घेण्याची देखील शासनाची मानसिकता असून नुकसान ...

ओला दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात भाज्या फेकून आंदोलन…

औरंगाबाद : परतीच्या पावसमुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसाणीची शेतकरी कोलमडून गेला आहे. जून महिन्यात पावसानं शेतकर्यांना दिलासा दिला खरा मात्र आता याच आतिवृष्टीने जोमत ...

मुख्यमंत्र्यांनी ‘क्षुल्लक’ रक्कमेचा चेक देऊन केली शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा!

सोलापूर : विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या दौऱ्यामध्ये ‘हे शेतकऱ्यांचं सरकार असून शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर ...

‘कवडीची घोषणा न करता,राजकीय टोमणेबाजी करून मुख्यमंत्र्यांचे राजकीय पर्यटन आटोपले’

मुंबई- राज्यात परतीच्या पावसाने झालेले नुकसान प्रचंड मोठे आहे. अजूनही अतिवृष्टीचे संकट टळले नसून पुढील काही दिवस आणखी पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. मात्र ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!