Agriculture

शेतकऱ्यांसाठी नाही पण मुख्यमंत्र्याचा विमानाचा खर्च करायला सरकारकडे पैसे आहेत ; निलेश राणेंचा घणाघात

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारीही पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करत आढावा घेतला. राज्यातील विविध भागात परतीच्या पावसानं शेतमालाच प्रचंड नुकसान झालं ...

‘शेतकऱ्यांप्रमाणे तमाशा कलावंतानाही सरकारने आर्थिक मदत आणि आरक्षण द्यावे’

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : नैसर्गिक अपत्तीमुळे नुकसान झाल्यावर सरकार शेतकऱ्यांना जशी मदत करते तशीच मदत तमाशा कलावंताना मिळावी. फड उभारणीसाठी अनुदान आणि त्यांच्या मुलांना शिक्षणात ...

नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीने मदत द्या,काँग्रेस शिष्टमंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबई- मराठवाड्यासह राज्यातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे सुगीच्या काळात शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेले सोयाबीन पाण्यामध्ये आहे. ऊस, बाजरी, ...

‘पवारांनी केंद्राकडे बोट दाखवण्याऐवजी राज्य सरकार कडून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी’

सांगली- शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी केंद्राकडे बोट दाखवण्याऐवजी राज्य सरकार कडून शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी, यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते ...

अतिवृष्टीने प्रभावित लोकांच्या मदतीला धावला बाहुबली,पूरग्रस्तांना केली भरघोस मदत

हैदराबाद- परतीच्या पावसाने महाराष्ट्रासह दक्षिणेतील काही राज्यांमध्ये मोठे नुकसान केले आहे. हैदराबादमध्ये नुकत्याच झालेल्या पावसाने 37 हजारांहून अधिक कुटुंबे प्रभावित झाली आहेत. अतिवृष्टीने तिकडे ...

अतिवृष्टीने प्रभावित लोकांच्या मदतीला धावला बाहुबली,पूरग्रस्तांना केली भरघोस मदत

हैदराबाद- परतीच्या पावसाने महाराष्ट्रासह दक्षिणेतील काही राज्यांमध्ये मोठे नुकसान केले आहे. हैदराबादमध्ये नुकत्याच झालेल्या पावसाने 37 हजारांहून अधिक कुटुंबे प्रभावित झाली आहेत. अतिवृष्टीने तिकडे ...

चिल्लर… थिल्लर गोष्टींकडे बघायला मला वेळच नाही; ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

उस्मानाबाद- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारीही पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करत आढावा घेतला. राज्यातील विविध भागात परतीच्या पावसानं शेतमालाच प्रचंड नुकसान झालं आहे. ...

पीक नुकसानीचे पंचनामे ४८ तासात पूर्ण करा, अमित देशमुखांचे आदेश

बीड : राज्यात अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अजूनही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. या नुकसानीचे पंचनामे ४८ तासात पूर्ण करून प्रस्ताव ...

पीक नुकसानीचे पंचनामे ४८ तासात पूर्ण करा, अमित देशमुखांचे आदेश

बीड : राज्यात अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अजूनही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. या नुकसानीचे पंचनामे ४८ तासात पूर्ण करून प्रस्ताव ...

स्पॉट पंचनामे करून शेतकऱ्यांना जागेवर आर्थिक मदत करा-संभाजी ब्रिगेड

पुणे – जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, मागील दोन – तीन  वर्षांपासून पावसाचे पर्जन्यमान कमी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!