Agriculture

तेलंगणाने नुकसानभरपाई केली जाहीर, महाराष्ट्रात मात्र ‘प्रतीक्षाच’ !

हैद्राबाद : सद्या शेतकऱ्यांवर चहूबाजुंनी संकटे ओढवली आहेत. कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडले आहे, बोगस बियाणं, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड, खतांचा तुटवडा अशा असंख्य अडचणींचा ...

गाफील राहू नका, अतिवृष्टीचा धोका अद्याप टळलेला नाही : उद्धव ठाकरे

सोलापूर : सद्या शेतकऱ्यांवर चहूबाजुंनी संकटे ओढवली आहेत. कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडले आहे, बोगस बियाणं, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड, खतांचा तुटवडा अशा असंख्य अडचणींचा ...

संकट कायम : राज्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याकडून इशारा

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं हाहाकार माजला आहे. अशात आजही राज्यावर अस्मानी संकट असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला ...

केंद्र सरकार हे देशाचं सरकार, मोदींनी फोन करून विचारपूस केल्यावर पटलं

सोलापूर : राज्यात परतीच्या पावसाने धुमशान माजवल्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. हाताशी आलेल्या सोन्यासारख्या पिकासह शेतातील मातीदेखील वाहून ...

‘बाबा तुम्ही आता आराम करा, तुमचा लेक धनंजय मुंडे तुमच्या पुढच्या वाऱ्या करत जाईन’

बीड : परतीच्या जोरदार पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकविम्यासह या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिल असा ...

कृषी आणि जीवनावश्यक वस्तू कायद्यासंदर्भात केंद्र सरकारला माघार घ्यावी लागेल – कानडे

अहमदनगर : राज्यसभेतील प्रचंड गदारोळात वाजवी मतदानाद्वारे ‘शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) मूल्य आश्वासन करार आणि कृषी सेवा करार विधेयक 2020’ आणि ‘कृषी उत्पादन व्यापार ...

कृषी आणि जीवनावश्यक वस्तू कायद्यासंदर्भात केंद्र सरकारला माघार घ्यावी लागेल – कानडे

अहमदनगर : राज्यसभेतील प्रचंड गदारोळात वाजवी मतदानाद्वारे ‘शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) मूल्य आश्वासन करार आणि कृषी सेवा करार विधेयक 2020’ आणि ‘कृषी उत्पादन व्यापार ...

पंचनाम्यातून नुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार – सतेज पाटील

कोल्हापूर : अतिवृष्टी, वादळीवारे व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या चंदगड तालुक्यातील शेती क्षेत्राचे पंचनामे ग्रामसेवक आणि तलाठी यांनी करावेत. पंचनाम्यात कोणताही शेतकरी सुटणार नाही याची ...

८० वर्षांच्या योध्याने शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेतले,अश्रू पुसले आणि धीरही दिला

तुळजापूर  – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाड्यातील गावांना भेटी देत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे  दु:ख जाणून घेतले आणि धीरही दिला. ...

बॉलिवूडच्या काळजीत बुडालेले मुख्यमंत्री घराबाहेर पडले हे आशादायी आहे ; शेलारांचा टोला

मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने धुमशान माजवल्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. हाताशी आलेल्या सोन्यासारख्या पिकासह शेतातील मातीदेखील वाहून गेल्याने ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!