Agriculture

‘तुझा बाप कर्जबाजारी झालाय; इथं शेतातील झाडाला गळफास घेतोय’ म्हणत असहाय्य बापाने संपवले जीवन..!

औरंगाबादः ‘गीतांजली, तुझा बाप कर्जबाजारी झालाय, आता कर्ज फेडू शकत नाही. समदं पिक वाया गेलंय. इथं शेतातील झाडाला गळफास घेतोय, लवकर मातीला ये..’ म्हणत ...

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी आणि गाडा मालक बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळावी यासाठी प्रचंड प्रयत्न करत होते. महाराष्ट्रात अखेर बैलगाडा शर्यती(Bullock Cart ...

शेतीची वीज तोडल्याने शेतकऱ्याची आत्महत्या, भाजपाचा ‘मविआ’वर हल्लाबोल

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील वाढोणा (भगवानपूर) येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. महावितरण कंपनीने कृषी ...

शेतीची वीज तोडल्याने शेतकऱ्याची आत्महत्या, भाजपाचा ‘मविआ’वर हल्लाबोल

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील वाढोणा (भगवानपूर) येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. महावितरण कंपनीने कृषी ...

निवडणुकांमधील पराभवाच्या भितीमुळेच सरकारने माघार घेतली- संजय राऊत

मुंबई: गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर संपलं आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या आहेत. एकीकडे शेतकरी माघार ...

‘सरकारने आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये’

मुंबई: राज्यात शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा चांगलाच फटका पिकांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातचा घास गेला आहे. पहिला पाऊस ...

संयुक्त किसान मोर्चाची आज महत्वाची बैठक; आंदोलन मागे घेण्याची शक्यता

नवी दिल्ली: गेल्या एक वर्षापासून राजधानीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलन करत आहेत. दरम्यान शेतकरी आंदोलनाबाबत आज संयुक्त किसान मोर्चाने ...

संयुक्त किसान मोर्चाची आज महत्वाची बैठक; आंदोलन मागे घेण्याची शक्यता

नवी दिल्ली: गेल्या एक वर्षापासून राजधानीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलन करत आहेत. दरम्यान शेतकरी आंदोलनाबाबत आज संयुक्त किसान मोर्चाने ...

‘ठाकरे सरकार अतिवृष्टीची मदत सरळ हाताने करणार की नेहमीप्रमाणे फ्रॉड करणार?’

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील काढणीला आलेल्या खरीप पिकामध्ये पाणी साचल्याने ही पिके पूर्णत: नष्ट झाली आहेत. अनेक ...

‘ठाकरे सरकार अतिवृष्टीची मदत सरळ हाताने करणार की नेहमीप्रमाणे फ्रॉड करणार?’

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील काढणीला आलेल्या खरीप पिकामध्ये पाणी साचल्याने ही पिके पूर्णत: नष्ट झाली आहेत. अनेक ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!