Agriculture
उभारी २.० अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा
औरंगाबाद : तहसील कार्यालय कन्नड येथे गुरुवार रोजी तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंब यांना मदत म्हणून आयोजित कार्यक्रमामध्ये तालुक्यातील १० कुटुंबातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या ...
औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस, येणारे आठ दिवस पावसाचे!
औरंगाबाद : तब्बल दोन आठवडे गायब असलेला पाऊस अखेर परतला. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यावर वरुणराजाने आभाळमाया केली असून विभागात सर्वाधिक ३०मिमी पाऊस जिल्ह्यात झाला. त्याखालोखाल ...
गोकुळ दूध दरात वाढ : गायी-म्हशीच्या दुधाच्या खरेदी-विक्री दरात वाढ !
कोल्हापूर : राज्यात गोकुळ दुधाला मोठी मागणी आहे. खासकरून मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात गोकुळ दुधाचा मोठा खप आहे. राज्यातील सर्वात मोठा दूध संघ ...
गोकुळ दूध दरात वाढ : गायी-म्हशीच्या दुधाच्या खरेदी-विक्री दरात वाढ !
कोल्हापूर : राज्यात गोकुळ दुधाला मोठी मागणी आहे. खासकरून मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात गोकुळ दुधाचा मोठा खप आहे. राज्यातील सर्वात मोठा दूध संघ ...
नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी समर्थकांचं एक पाऊल पुढे; समर्थक समितीची स्थापना
रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागला आहे. राजापूर तालुक्यातच आरआरपीसीएलचा तेल शुद्धीकरणाचा कारखाना व्हावा यासाठी समर्थकांनी आणखी एक पाऊल ...
नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी समर्थकांचं एक पाऊल पुढे; समर्थक समितीची स्थापना
रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागला आहे. राजापूर तालुक्यातच आरआरपीसीएलचा तेल शुद्धीकरणाचा कारखाना व्हावा यासाठी समर्थकांनी आणखी एक पाऊल ...
नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी समर्थकांचं एक पाऊल पुढे; समर्थक समितीची स्थापना
रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागला आहे. राजापूर तालुक्यातच आरआरपीसीएलचा तेल शुद्धीकरणाचा कारखाना व्हावा यासाठी समर्थकांनी आणखी एक पाऊल ...
‘अमितभाई सहकार मंत्री झाल्यापासून संजय राऊत आपल्या नवीन मालकांसाठी फार चिंतेत दिसत आहेत’
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यात 43 नव्या मंत्र्यांचा समावेश केला. हा समावेश करताना जुन्या 12 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात ...
अमित शहा यांच्या नेमणूकीमुळे सहकार चळवळ वाढायला मदत होईल – जयंत पाटील
मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने नागरी अर्बन बँकांवर नव्याने बंधने आणली आहेत. नाबार्डचं बंधन होतं ते सगळ्यांना मान्य होतं परंतु जाणीवपूर्वक कायद्यात दुरुस्त्या करुन केंद्रसरकारने ...
सहकार मंत्रालय सुरु करून सरकार करतंय शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यात 43 नव्या मंत्र्यांचा समावेश केला. हा समावेश करताना जुन्या 12 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात ...