Agriculture

शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, सभापती किशोर बलांडे यांची मागणी

औरंगाबाद : दोन हजार रुपये दिले तर लाभार्थी शेतकर्यांच्या शेतात रोहयो योजनेसाठी जीओ टॅगिंग होत आहे. शेतकर्यांची होणारी अडवणूक थांबवून संबंधीत बीडीओ आणि कंत्राटी ...

पुणे जिल्ह्यात सुरु असणाऱ्या ‘अटल भूजल योजने’तील कामांच्या गुणवत्तेसह दर्जावर विशेष लक्ष द्या – पवार

पुणे  – पुणे जिल्ह्यात ११८ गावात सुरु असणाऱ्या अटल भूजल योजनेतील कामांना गती देताना कामांचा दर्जा आणि गुणवत्ता यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री ...

पुणे जिल्ह्यात सुरु असणाऱ्या ‘अटल भूजल योजने’तील कामांच्या गुणवत्तेसह दर्जावर विशेष लक्ष द्या – पवार

पुणे  – पुणे जिल्ह्यात ११८ गावात सुरु असणाऱ्या अटल भूजल योजनेतील कामांना गती देताना कामांचा दर्जा आणि गुणवत्ता यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री ...

आपत्तीग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे होणार वितरण, दुप्पटीने होणार शिवभोजन थाळीचे वितरण

मुंबई – महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यात सर्वसामान्य जनतेचे ...

आपत्तीग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे होणार वितरण, दुप्पटीने होणार शिवभोजन थाळीचे वितरण

मुंबई – महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यात सर्वसामान्य जनतेचे ...

अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मागणीने धरला जोर 

मुंबई – मागील आठ ते दहा दिवसांपासून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. पावसामुळे नुकतीच पेरणी करण्यात आलेले सोयाबीन सह इतर ...

अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मागणीने धरला जोर 

मुंबई – मागील आठ ते दहा दिवसांपासून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. पावसामुळे नुकतीच पेरणी करण्यात आलेले सोयाबीन सह इतर ...

‘पावसाची तिव्रता कमी झाली तर पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात होईल आणि मोठे संकट टळेल’

सांगली – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली शहराजवळ कृष्णा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली ...

फर्दापूर येथील १०८ लाभार्थी कुटुंबांना आदिवासी विकास विभागाच्या उपक्रमांतर्गत अनुदान वाटप

औरंगाबाद : राज्य शासनाच्या आदिवासी खावटी अनुदान योजने अंतर्गत दि.२२ गुरुवार रोजी फर्दापूर (ता.सोयगाव) येथील आदिवासी कुटुंबांना किराणा सामान व कडधान्याचे वाटप करण्यात आले ...

डोंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर करावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

मुंबई – कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट देऊन आढावा ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!