Agriculture
जालना, परभणी, हिंगोली, लातूरसह नांदेड जिल्ह्यात हवामान विभागाचा ‘ऑरेंज अलर्ट’
औरंगाबाद : आगामी पाच ते सहा दिवस मराठवाड्यासह राज्यातील विविध भागात अती पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामध्ये मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याचा समावेश आहे. ...
पीक कर्ज : शिवसेनेचे शेतकऱ्यांसाठीचे परभणी जिल्ह्यातील आंदोलन स्थगित
परभणी : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पैसे मिळत नव्हते. या संदर्भात शिवसेनेच्या वतीने वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र, तरी देखील बँका उडवाउडवीची ...
पीक कर्ज : शिवसेनेचे शेतकऱ्यांसाठीचे परभणी जिल्ह्यातील आंदोलन स्थगित
परभणी : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पैसे मिळत नव्हते. या संदर्भात शिवसेनेच्या वतीने वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र, तरी देखील बँका उडवाउडवीची ...
औरंगाबादकरांना दिलासा; जायकवाडीत ४८५ घनफूट वेगाने पाणी दाखल
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यासाठी सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या जायकवाडीतील नाथसागरात वेगाने पाणी दाखल होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे नदीपात्रात दाखल होणाऱ्या पाण्याचा वेग ...
औरंगाबादकरांना दिलासा; जायकवाडीत ४८५ घनफूट वेगाने पाणी दाखल
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यासाठी सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या जायकवाडीतील नाथसागरात वेगाने पाणी दाखल होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे नदीपात्रात दाखल होणाऱ्या पाण्याचा वेग ...
औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर जलसंपदा विभागात बैठक, सिल्लोड-सोयगाव मतदार संघाचे प्रश्न मार्गी
मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदार संघातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार ...
‘वाकला – चांदेश्वर जलप्रकल्प जलसंपदा विभागाला पुर्ण करण्याचे आदेश जारी’
औरंगाबाद : वाकला – चांदेश्वर हा जलप्रकल्प अत्यंत आवश्यक व लाभार्थीयांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय झालेला असल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई येथे जलसंपदा मंत्री ...
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आमदार नमिता मुंदडा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, पंचनामे करण्याची मागणी
बीड : जिल्ह्यामधील काही भागात ढगफुटी सारखा पाऊस पडला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत ...
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आमदार नमिता मुंदडा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, पंचनामे करण्याची मागणी
बीड : जिल्ह्यामधील काही भागात ढगफुटी सारखा पाऊस पडला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत ...
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आमदार नमिता मुंदडा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, पंचनामे करण्याची मागणी
बीड : जिल्ह्यामधील काही भागात ढगफुटी सारखा पाऊस पडला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत ...