Agriculture

परभणी जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा, आमदार साकोरे-बोर्डीकर

परभणी : जिल्ह्यात मागील काही दिवसात पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक हातातून गेले आहे. या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची ...

‘ठाकरे सरकारने अटी बदलल्याने लाखो शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली’

मुंबई – महाआघाडी सरकारने पीक विमा काढणाऱ्या कंपन्यांना फायदेशीर अटी तयार केल्याने राज्यातील 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी या वर्षी पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे. ...

‘शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत रिंग रोडची मोजणी करून देणार नाही’

पुणे – यापुढील काळात शेतकऱ्यांचे प्रश्नाबाबत सरकार योग्य ती भूमिका घेत नाही तो पर्यंत रिंगरोडची मोजणी होवू देणार नसल्याची भूमिका माजी राज्यमंत्री बाळा भेगडे ...

राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली डोंगर शेळकी येथील फुटलेल्या तलावाची पाहणी

लातूर/उदगीर :- उदगीर तालुक्यातील डोंगर शेळकी येथे नुकतेच फुटलेल्या तलावाची पाहणी राज्याचे पाणी पुरवठा, पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, रोजगार हमी योजना, संसदीय कार्य व सार्वजनिक ...

भूस्खलनामुळे बाधित गावांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा; अजितदादांच्या प्रशासनाला सूचना

सातारा  – सातारा जिल्ह्यातील भूस्खलनामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा. त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी त्यांच्या शेताजवळील जागेंचा शोध घ्यावा. तसेच पुनर्वसनासाठी निवडलेल्या संबंधित ...

आपली जबाबदारी पार पाडण्यात राज्यशासन तसुभरही कमी पडणार नाही – अजित पवार

सांगली  – राज्यात अनेक जिल्ह्यात महापूर व अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सांगलीतही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ४१ हजार कुटुंबामधील सुमारे १ लाख ९७ ...

साखर कारखाने जगवले पाहिजे, पण पैसे बुडव्यानां पुन्हा संधी देऊ नका- देवेंद्र फडणवीस

मुंबई : ५७ सहकारी सखर कारखान्यांनी घेतलेले ३८०० कोटीचे कर्ज फेडण्यास कारखाने अयशस्वी ठरले आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, नांदेड व उस्मानाबाद जिल्हा ...

पावसाच्या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शेतकरी लागले कोळपणी कामाला

औरंगाबाद : जिल्ह्यात पिकांच्या डवरणीसह, निंदणाच्या कामाला सुरूवात कोळपणी करून खर्च वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पिकांच्या कोळपणीसह खुरपणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. जून महिन्याच्या ...

वनविभागाने वन्यप्राण्यांपासून झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना द्यावी, गुलाबराव पाटील कोलते यांची मागणी

औरंगाबाद :  सावळदबारा परिसरात खरीप पिकाची मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी नुकसान करत आहेत. सावळदबारा परिसरातील ठिकठिकाणीच्या शिवारातील कपाशी,मका.सोयाबीन पिकांचे रोही व वन्य प्राणी नुकसान ...

अमरावतीत भाजपने कृषीमंत्री दादा भुसे यांना दाखविले काळे झेंडे

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. चार दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर ,भातकुली, चांदूर बाजार या परिसराला अतिवृष्टीने चांगलेच झोडपले. यात ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!