Agriculture
जलयुक्त शिवारच्या कामात चूक झाली असेल तर त्याची चौकशी करा – फडणवीस
मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील महत्त्वकांक्षी अशा जलयुक्त शिवार योजनेचे काम अडचणीत सापडले आहे. योजनेतील जवळपास एक हजार कामांची लाचलुचपत प्रतिबंधक ...
पूर परिस्थितीच्या कठीण काळात राज्य सरकारला आमचे संपूर्ण सहकार्य असेल – फडणवीस
मुंबई – महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. कोल्हापूर, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळी वरून वाहात आहेत. गावातील अनेक ...
दरेकर-महाजन भरपावसात पूरग्रस्त भागात दाखल, पूरग्रस्तांना दिला धीर
माणगाव – राज्यात सर्वदूर कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढलं आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या ...
दरेकर-महाजन भरपावसात पूरग्रस्त भागात दाखल, पूरग्रस्तांना दिला धीर
माणगाव – राज्यात सर्वदूर कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढलं आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या ...
मराठवाडा ओलाचिंब! जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील पावसाची स्थिती
औरंगाबाद : मराठवाड्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. उस्मानाबाद, जालना, लातूर, नांदेड, हिंगोलीत दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना ...
मराठवाडा ओलाचिंब! जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील पावसाची स्थिती
औरंगाबाद : मराठवाड्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. उस्मानाबाद, जालना, लातूर, नांदेड, हिंगोलीत दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना ...
रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. ...
आमदार मेघना बोर्डीकरांचे मुख्यमंत्र्यांना दुसरे पत्र, अत्यावश्यक बाब म्हणून मदत देण्याची केली मागणी
परभणी : परभणी जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्यांना अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अशा नुकसानीचे तातडीने पंचनामे करणे आवश्यक आहे. त्यासाठी ...
मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपलं, एनडीआरएफच्या पथकांकडून बचावकार्याला सुरुवात
चिपळूण : महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. कोल्हापूर, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळी वरून वाहत आहेत. गावातील अनेक ...
जालना, परभणी, हिंगोली, लातूरसह नांदेड जिल्ह्यात हवामान विभागाचा ‘ऑरेंज अलर्ट’
औरंगाबाद : आगामी पाच ते सहा दिवस मराठवाड्यासह राज्यातील विविध भागात अती पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामध्ये मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याचा समावेश आहे. ...