Share

आदित्य ठाकरे हे घाबरणारे नेते नाहीत – उदय सामंत

Published On: 

🕒 1 min read

रत्नागिरी : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या अयोद्धा दौऱ्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केली होती. सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या टीकेला उत्तर दिल आहे.

विरोधकांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टिका केली म्हणुन आदित्य ठाकरे हे काही घाबरणारे नाही उलट ते दौरा यशस्वी करून नक्की परत येतील असा विश्वास उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!