Share

“राणा दाम्पत्यावर योग्य ती कारवाई कोर्ट करेल” – दिलीप वळसे पाटील

Published On: 

वाशिम : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असे आव्हान देणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याला न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन देताना काही अटी-शर्ती घालून दिल्या होत्या. पण आता या प्रकरणी अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा करत सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस पाठविली आहे.

दरम्यान आज दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राणा दाम्पत्यांनी अटी आणि शर्थीचे उल्लंघन केल्या प्रकरणी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!