Uttar Maharashtra

“माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले”

जळगाव : राज्यात सध्या नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जोरदार कलगितुरा रंगला ...

एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची ठाकरे सरकारची तयारी सुरु!

रत्नागिरी : राज्यात एसटी कर्मचारी(ST Workers) अद्यापही आंदोलन मागे घेण्याचे नाव घेत नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याच्या दाट शक्यता आहेत. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर एसटीचे कर्मचारी ...

‘नाथाभाऊ मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होत आहेत म्हणून….’

मुंबई: उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा बँकेच्या १० जागांची मतमोजणी सुरू आहे. राजकीय दृष्ट्या जळगाव जिल्हा बँक महत्वाची मानली जाते. राज्यभरात सर्वत्र निवडणुकांचे वातावरण सुरू ...

आधी ग्रामपंचायत सांभाळा; गिरीष महाजनांचा खडसेंना खोचक टोला

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत (Jalgaon District Bank election) महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलचे उमेदवार बहुमताने विजयी झाले. राखीव 6 मतदार संघात सहकार ...

आधी ग्रामपंचायत सांभाळा; गिरीष महाजनांचा खडसेंना खोचक टोला

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत (Jalgaon District Bank election) महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलचे उमेदवार बहुमताने विजयी झाले. राखीव 6 मतदार संघात सहकार ...

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला धक्का

जळगाव: उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा बँकेच्या १० जागांची मतमोजणी सुरू आहे. राजकीय दृष्ट्या जळगाव जिल्हा बँक महत्वाची मानली जाते. राज्यभरात सर्वत्र निवडणुकांचे वातावरण सुरू ...

अखेर साहित्य संमेलन गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा समावेश

नाशिक : मराठी साहित्यात विश्वात आपल्या प्रतिभेने तळपणारे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या नावाचा साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये समावेश करण्याची उपरती अखेर आयोजकांना झाली आहे. त्यासाठी ...

मराठी साहित्य संमेलन; जावेद अख्तर, गुलजार यांच्या नावाला ब्राह्मण महासंघाचा विरोध

नाशिक : नाशिकमध्ये ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन येत्या ३ ते ५ डिसेंबर रोजी होईल. संमेलनाचे ...

‘मनपा निवडणुकीत युवा मोर्चा, महिला आघाडीला ५० टक्के उमेदवारी देणार’, भाजपची घोषणा

नाशिक : काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के तिकीट महिलांना देणार असल्याची घोषणा केली होती. या निर्णयाचे ...

‘मोदी सरकारमुळे देशात सर्व संकल्प पूर्ण होण्याचा सुवर्णकाळ सुरू’

नाशिक : काँग्रेसने केंद्रात व राज्यात सत्तेत असताना गरिबांच्या भावनांशी खेळ केला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबीचे भांडवल न करता गरिबी हटविण्यासाठी अंत्योदय ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!