Marathwada
मोदी सरकारची अन्यायी दरवाढ; मराठवाड्यात कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार आंदोलन!
जालना: केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल – डिझेल आणि गॅसच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ केल्यामुळे सामान्य जनतेचे जगणे कठिण बनले आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेचा निषेध ...
बीडमध्ये कोरोनाच्या शर्यतीत म्युकरमायकोसीस; आढळले १४० रुग्ण!
बीड: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आता कमी होत असल्याचे दिसत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येपेक्षा त्यातून बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. कोरोनाची ही ...
कोरोनाच्या सावटात दिलासादायक बातमी! लातूरच्या ‘या’ शाळेत झाला नविन शैक्षणिक वर्षाचा पहिला प्रवेश!
लातूर: गेल्या वर्षी पासून शाळा कोरोनाच्या या महामारीमुळे बंदच होत्या, काही ठिकाणी काही काळासाठी शाळा सुरु करण्यात आल्या होत्या मात्र या वर्षी कोरोनाची दुसरी ...
‘ओबीसी प्रवर्गात समावेश करून मराठा समाजाला आरक्षण द्या’, प्रदीप साळुंके यांची मागणी
जालना: ओबीसी प्रवर्गात समावेश करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी प्रा. प्रदीप सोळंके यांनी केली आहे. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते ...
‘ओबीसी प्रवर्गात समावेश करून मराठा समाजाला आरक्षण द्या’, प्रदीप साळुंके यांची मागणी
जालना: ओबीसी प्रवर्गात समावेश करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी प्रा. प्रदीप सोळंके यांनी केली आहे. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते ...
तिसऱ्या लाटेची शंका, त्यामुळे तयारीत कमतरता नको; राज्यमंत्री बनसोडेंच्या सूूचना
लातूर: कोरोना रुग्णांचे प्रमाण जिल्हयात कमी होत असले तरी तो कायमचा हद्दपार झालेला नाही. त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने सदैव तत्पर आणि दक्ष राहणे ...
उस्मानाबाद शहरात बालविवाह थांबवण्यात महिला आणि बालविकास विभागाला यश
उस्मानाबाद: एकविसावे शतक सुरु आहे तरी देखील आजही बालविवाह सारख्या प्रथा अनेक ठिकाणी सुरु आहेत. असाच एक बाल विवाह शहरातील शिवनेरी नगरमधील टापरे बिल्डींगजवळ ...
उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यावरणाचा समतोल महत्त्वाचा, भाजप आमदाराचा शेतकऱ्यांना सल्ला
लातूर: निसर्ग ही आपल्याला लाभलेली दैवी देणगी आहे, निसर्गाची काळजी घेणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केल्याने पर्यावरणाचा समतोल तर राखला ...
उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यावरणाचा समतोल महत्त्वाचा, भाजप आमदाराचा शेतकऱ्यांना सल्ला
लातूर: निसर्ग ही आपल्याला लाभलेली दैवी देणगी आहे, निसर्गाची काळजी घेणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केल्याने पर्यावरणाचा समतोल तर राखला ...
घरकुलांसाठी बीएलसी प्रकल्पांना निधी मंजूर; सर्वसामान्य कुटुंबांचे घराचे स्वप्न होणार साकार!
नांदेड: राज्यातील महानगरपालिका व नगर परिषद क्षेत्रातील ३८ शहरातील घरकुलांसाठी बीएलसी प्रकल्पांना राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य कुटुंबांचे स्वप्न पूर्ण ...