Marathwada
औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात ६ स्कॉर्पिओ, ७ बोलेरोंसह ८७ दुचाकींचा समावेश
औरंगाबाद: ग्रामीण पोलिस दलामध्ये जिल्हा नियोजन व विकास निधीतून सहा स्कॉर्पिओ, ८७ मोटारसायकल आणि सात बोलेरोंचा समावेश झाला आहे. या वाहनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमता, गतिमानतेत ...
बाधितांच्या संख्येत घट तरी जालन्यात मृत्यू सत्र सुरुच!
जालना: गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट दिसत आहे त्यामुळे जालनेकरांना काहीसा दिलासा मिळत आहे, असे असले तरी देखील कोरोनामुळे होणारा मृत्यू ...
बाधितांच्या संख्येत घट तरी जालन्यात मृत्यू सत्र सुरुच!
जालना: गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट दिसत आहे त्यामुळे जालनेकरांना काहीसा दिलासा मिळत आहे, असे असले तरी देखील कोरोनामुळे होणारा मृत्यू ...
परभणीच्या पाणी प्रश्नासाठी ६५० कोटींचा आराखडा
परभणी: जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा नादुरुस्त असल्यामुळे या कालव्यातून पाण्याचे वहन पूर्ण क्षमतेने होत नसल्यामुळे परभणी मतदारसंघातील ५० टक्के गावे ही पाण्यापासून वंचित असल्याने ...
परभणीच्या पाणी प्रश्नासाठी ६५० कोटींचा आराखडा
परभणी: जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा नादुरुस्त असल्यामुळे या कालव्यातून पाण्याचे वहन पूर्ण क्षमतेने होत नसल्यामुळे परभणी मतदारसंघातील ५० टक्के गावे ही पाण्यापासून वंचित असल्याने ...
धक्कादायक! आठ महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने नगरपरिषदेच्या आवारातच कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
लातूर: स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात देखील सफाई कर्मचारी कामावर हजर होते. मात्र, नगरपरिषदमधील भोंगळ कारभारामुळे तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यामुळे हे ...
धक्कादायक! कार्यालयाच्या पाण्याच्या टाकीत सापडला तरुण कर्मचाऱ्याचा मृतदेह
लातूर: शहरातील पाच नंबर चौकातील असलेल्या कायझन होंडा शो-रूमच्या कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह शो-रूमच्या छतावरील असलेल्या पाण्याच्या टाकीत आढळून आला होता. ...
महाबीजच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना बियाणे मिळेना, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची नाराजी
लातूर: पेरणी तोंडावर आलेली असताना लातूर जिल्ह्यात महाबीजच्या बियाण्यांचा गतवर्षीपेक्षा यंदा अपूरा म्हणजे २० हजार क्विंटलच पुरवठा करण्यात आल्यामुळे तो आजमितीला पूर्णत: संपला असल्याचे ...
महाबीजच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना बियाणे मिळेना, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची नाराजी
लातूर: पेरणी तोंडावर आलेली असताना लातूर जिल्ह्यात महाबीजच्या बियाण्यांचा गतवर्षीपेक्षा यंदा अपूरा म्हणजे २० हजार क्विंटलच पुरवठा करण्यात आल्यामुळे तो आजमितीला पूर्णत: संपला असल्याचे ...
‘कुठल्याही परिस्थितीत बाधित रुग्णांना होम आयसोलेशन मध्ये ठेऊ नका’, राजेश टोपेंचे आदेश
जालना: कोरोना रुग्णांची संख्या आता काही प्रमाणात कमी होत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात बघायला मिळत आहे. तसेच रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने आता जिल्हा पहिल्या ...