Marathi News Paper

औरंगाबादेत कोरोनाचा विळखा झाला आणखी घट्ट,रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये करोनाचे आणखी १३ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे इथली रुग्णसंख्या ९३वर पोहोचली आहे. काल दिवसभरात ३० नवे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली ...

#corona : मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझमा थेरपीला सुरवात

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांना लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी राज्यात आता प्लाझमा थेरपीला सुरवात झाली आहे. मुंबईत आतापर्यंत शहर-उपनगरात सहा कोरोना रुग्णांवर या थेरपीचा वापर ...

कोरोना युद्धात कामचुकारपणा करणाऱ्या सैनिकांचे काय होणार?

औरंगाबाद : कोरोना विषाणूशी लढण्यासाठीच्या युद्धाची घोषणा राज्य सरकारने केली आहे. पण कातडी बचावू आणि कामचुकार कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेणार? असा ...

कोरोनाचा फटका : नांदेड महापौर, उपमहापौर निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई : नांदेड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडणुका कोविडच्या संक्रमणामुळे ३ महिने किंवा राज्य शासन ठरवेल त्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

आज संपणार औरंगाबाद महानगर पालिकेची मुदत, लवकरच होणार प्रशासक नियुक्तीची घोषणा

औरंगाबाद : मुंबई महानगर पालिका कायद्यानुसार आज संध्याकाळी सहा वाजता महानगर पालिकेची मुदत संपणार आहे. नगर विकास खात्याने प्रशासक नेमण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाला ...

पुणे : संसर्ग रोखण्यासाठी, दाट परिसरातील तब्बल 71 हजार कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करणार

पुणे : वाढत्या कोरोनाच्या संसार्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्यातील दाट लोकवस्तीमधील पाच क्षेत्रीय कार्यालयांमधील सुमारे 71 हजार कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची तयारी महापालिकेने पोलिसांच्या मदतीने ...

पुणे : संसर्ग रोखण्यासाठी, दाट परिसरातील तब्बल 71 हजार कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करणार

पुणे : वाढत्या कोरोनाच्या संसार्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्यातील दाट लोकवस्तीमधील पाच क्षेत्रीय कार्यालयांमधील सुमारे 71 हजार कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची तयारी महापालिकेने पोलिसांच्या मदतीने ...

‘जनतेने मुस्लिमांकडून भाजी-पाला घेऊ नये’, भाजप आमदाराने केले बेताल वक्तव्य

नवी दिल्ली : देशावर कोरोनाचे संकट असताना काही नेते राजकारण करून नागरिकांमध्ये धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशीच घटना उत्तरप्रदेशमधील देवरिया  जिल्ह्यामध्ये ...

#Corona : जगातून कोरोना 9 डिसेंबरला रजा घेणार, तर भारत 26 जुलैलाचं कोरोनामुक्त होणार

नवी दिल्ली : कोरोनाच्या बाबतीत दिलासादायक देणारे वृत्त समोर आले आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा अंत 9 डिसेंबरपर्यंत होणार आहे, असा दावा सिंगापूरच्या टेक्नॉलॉजी ...

#Corona : जगातून कोरोना 9 डिसेंबरला रजा घेणार, तर भारत 26 जुलैलाचं कोरोनामुक्त होणार

नवी दिल्ली : कोरोनाच्या बाबतीत दिलासादायक देणारे वृत्त समोर आले आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा अंत 9 डिसेंबरपर्यंत होणार आहे, असा दावा सिंगापूरच्या टेक्नॉलॉजी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!