Marathi News Paper

भारत कोव्हीड-19 लसच्या अगदी जवळ, सीरम इन्स्टिट्यूटने (SII) केला दावा

पुणे : भारत कोरोना लसच्या अगदी जवळ पोहचल्याचं दिसत आहे. कारण  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ आदर्श पूनावाला यांनी चाचण्या यशस्वी झाल्या ...

कोरोनाबाधित रुग्ण जास्त असलेल्या शहरांमध्ये लॉकडाऊन वाढण्याची शक्यता : देशमुख

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेल्या चर्चेनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लॉकडाऊन वाढण्याबाबत पुसटशी कल्पना दिली आहे. आज झालेल्या बैठकीत ते देखील मुख्यमंत्र्यांसोबत ...

ससूनचे अधिष्ठातापद तातडीने भरावे, भाजप शहराध्यक्षांंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे : ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची दोन आठवड्यांपूर्वी तडकाफडकी बदली   केल्यानंतर आता अधिष्ठातापद हे रिक्त आहे. त्यामुळे या पदावर लवकरात लवकर कोणीतरी ...

ससूनचे अधिष्ठातापद तातडीने भरावे, भाजप शहराध्यक्षांंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे : ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची दोन आठवड्यांपूर्वी तडकाफडकी बदली   केल्यानंतर आता अधिष्ठातापद हे रिक्त आहे. त्यामुळे या पदावर लवकरात लवकर कोणीतरी ...

#corona : महिलांच्या तोकड्या कपड्यांमुळे पसरला करोना, पाकिस्तानी मौलवीचा अजीब दावा

पाकिस्तान : पाकिस्तानचे कट्टरपंथीय मौलाना तारिक जमील यांनी कोरोना हा महिलांच्या दुष्कृत्यांमुळेचं जगभरात पसरला    आहे, असा अतार्किक दावा केला आहे. महिलांच्या तोकड्या कपड्यांमुळे ...

राज्यांमध्ये करोनाची स्थिती गंभीर आहे, अशा राज्यांमध्ये लॉकडाउन सुरू राहणार : PM मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी 10 राज्यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात यावा अशी मागणी केली. तर ...

लॉकडाऊननंतरही दहा लाखाहून अधिक आयटी कर्मचारी घरून काम करतील : गोपाळकृष्णन

नवी दिल्ली : आयटी क्षेत्रातील कर्मचार्यांनी आता लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतरही घरून काम करण अपेक्षित आहे, असे विधान आय टी क्षेत्रातील उद्योजक गोपाळकृष्णन यांनी केले ...

लॉकडाऊननंतरही दहा लाखाहून अधिक आयटी कर्मचारी घरून काम करतील : गोपाळकृष्णन

नवी दिल्ली : आयटी क्षेत्रातील कर्मचार्यांनी आता लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतरही घरून काम करण अपेक्षित आहे, असे विधान आय टी क्षेत्रातील उद्योजक गोपाळकृष्णन यांनी केले ...

राज्यात नवीन रेकोर्ड, आतापर्यंत 65 लाख 55 हजार 480 क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात कोरोनाच्या काळात किती धान्यवाटप झाले याची  माहिती दिली. राज्यात कोरोनाच्या ...

राज्याच्या मंत्रिमंडळाची आज 5 वाजता महत्वपूर्ण बैठक, लॉकडाऊनबाबत चर्चा होण्याची शक्यता

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरच्या नियुक्ती बाबत आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. सायंकाळी 5 वाजता ही बैठक ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!